शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
3
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
5
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
6
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
7
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
8
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
9
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

पत्रकार प्रकाश जाखलेकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2021 4:17 AM

छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यात त्यांनी जवळपास ३८ वर्षे नोकरी केली. स्लीप बॉय म्हणून त्यांनी आपल्या नोकरीची सुरुवात ...

छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यात त्यांनी जवळपास ३८ वर्षे नोकरी केली. स्लीप बॉय म्हणून त्यांनी आपल्या नोकरीची सुरुवात केली. ते सर्कल ऑफिसर पदावर असताना सेवानिवृत्त झाले होते. अगदी सुरुवातीच्या काळात कसबा बावडा काँग्रेस ब्लॉक कमिटीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. नोकरी करत असतानाच ते दैनिक तरुण भारतचे कसबा बावडा प्रतिनिधी म्हणून काम पाहत होते. त्यांना अलीकडेच करवीर तालुका पत्रकार संघाच्या करवीर भूषण उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, दोन विवाहित मुली, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवार (दि.५) रोजी सकाळी साडेआठ वाजता कसबा बावडा येथे आहे.