शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

बायोगॅस उभारणीत कोल्हापूर जिल्हा देशात पहिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 12:37 IST

बायोगॅस सयंत्र उभारणीमध्ये सलग ३२व्या वर्षी कोल्हापूर जिल्हा परिषदेने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. १९८७ साली ही योजना सुरू झाली; तेव्हापासून कोल्हापूर जिल्हा देशात दरवर्षी अव्वल येत आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि कृषी समितीचे सभापती सतीश पाटील यांनी या प्रक्रियेशी संबंधित सर्वांचे अभिनंदन केले आहे.

ठळक मुद्देबायोगॅस उभारणीत कोल्हापूर जिल्हा देशात पहिला३२ वर्षांचे सातत्य, यंदाही कोरोना काळातही उदिदष्टपूर्ती

कोल्हापूर : बायोगॅस सयंत्र उभारणीमध्ये सलग ३२व्या वर्षी कोल्हापूर जिल्हा परिषदेने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. १९८७ साली ही योजना सुरू झाली; तेव्हापासून कोल्हापूर जिल्हा देशात दरवर्षी अव्वल येत आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि कृषी समितीचे सभापती सतीश पाटील यांनी या प्रक्रियेशी संबंधित सर्वांचे अभिनंदन केले आहे.प्रतिवर्षी जिल्हा परिषदेला केंद्र शासनाकडून राष्ट्रीय बायोगॅस विकास व सेंद्रिय खत योजनेतअंतर्गत बायोगॅस सयंत्र उभारणीचे उद्दिष्ट देण्यात येते. त्या त्या वर्षी उद्दिष्टापेक्षा अधिक सयंत्रांची उभारणी करीत जिल्हा परिषद नेहमी प्रथम क्रमांक पटकावत आली आहे. सन २०१९-२० साली १०७० सयंत्रे उभारणीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. महापूर आणि कोरोनाचे संकट असतानाही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. देशातील कोणत्याही जिल्ह्याने त्यांचे उद्दिष्ट पूर्ण केलेले नाही.जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील, सर्व पदाधिकारी, सदस्य, पंचायत समिती सभापती, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कर्मचारी आणि शेतकऱ्यांचे यामध्ये योगदान असल्याचे जिल्हा कृषी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी सांगितले.

टॅग्स :Bio Diversity dayजैव विविधता दिवसkolhapurकोल्हापूर