शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्स्प्रेस ५ नोव्हेंबरपासून धावणार, पण..

By पोपट केशव पवार | Updated: October 27, 2023 18:09 IST

कोल्हापूर : कोराना काळापासून बंद असलेली कोल्हापूर -मुंबई सह्याद्री एक्सप्रेस दोन वर्षानंतर धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबईतील सीएसटी ...

कोल्हापूर : कोराना काळापासून बंद असलेली कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्सप्रेस दोन वर्षानंतर धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबईतील सीएसटी स्थानकावर प्लॅटफॉमचे काम सुरु असल्याने ही रेल्वे ५ नोव्हेंबरपासून रोज कोल्हापुरातून पुण्यापर्यंत सोडली जाणार आहे. कोल्हापूर-पुणे या मार्गावर ३१ डिसेंबरपर्यत ही रेल्वे धावेल. पुणे-कोल्हापूर ही रेल्वे ६ नोव्हेंबर ते १ जानेवारी २०२४ पर्यंत धावणार आहे. निदान पुण्यापर्यंत तरी ही रेल्वे सुरु झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोल्हापुरातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यातच कोरोना काळापासून सह्याद्री एक्सप्रेस बंद करण्यात आल्याने महालक्ष्मी एक्सप्रेसला तिकिट मिळणे मुश्किल बनले होते. त्यामुळे सह्याद्री सुरु करण्यासाठी विविध संघटनांनी दबाव निर्माण केला होता. मध्य रेल्वेच्या बैठकीत खासदार धैर्यशील माने यांनीही सह्याद्री सुरु करण्याची आग्रही मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर सह्याद्री एक्सप्रेस पुण्यापर्यंत सुरु करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून शुक्रवारी घेण्यात आला.रोज रात्री ११ : ३० वाजता ही रेल्वे कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्थानकावरून सुटेल. ती सकाळी ७ : ४५ वाजता पुण्यात पोहचेल. तर पुण्यातून रोज रात्री ९: ४५ वाजता सुटणारी रेल्वे कोल्हापुरात पहाटे ५ : ४० वाजता पोहचणार आहे.

प्लॅटफॉमचे काम संपले की सह्याद्री मुंबईपर्यंतसीएसटी स्थानकावर प्लॅटफॉमचे काम सुरु असल्याने ही रेल्वे तात्पुरती पुण्यापर्यंतच सोडली जात आहे. प्लॅटफॉमचे काम संपल्यानंतर सह्याद्री एक्सप्रेस मुंबईपर्यत पूर्ववत सुरु केली जाणार असल्याचे समजते.

कोरोनाकाळापासून बंद असलेली सह्याद्री एक्सप्रेस निदान पुण्यापर्यंत सुरु झाल्याने प्रवाशांचा त्रास वाचला आहे. ही रेल्वे मुंबईपर्यत लवकरच सुरु व्हावी यासाठी पाठपुरावा करणार आहे. शिवनाथ बियाणी, सदस्य, मध्य रेल्वे प्रवाशी सल्लागार समिती, पुणे विभाग.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरrailwayरेल्वे