शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

एलईडी प्रकल्प महापालिकेने स्वत: राबवावा

By admin | Published: October 28, 2016 11:44 PM

ताराराणी-भाजप आघाडीची मागणी : राज्याकडून पाच कोटी

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या वीज खर्चात बचत करणारा एलईडी बल्ब बसविण्याचा प्रकल्प कोणत्याही ठेकेदारास न देता तो महानगरपालिका प्रशासनाने स्वत: राबवावा, अशी मागणी ताराराणी-भाजप आघाडीच्या वतीने सत्यजित कदम व विजय सूर्यवंशी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. सुमारे बारा कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पास राज्य सरकारकडून विशेष बाब म्हणून पाच कोटी रुपयांचा निधी देण्याची तयारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दाखविली असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. संपूर्ण शहरात वीज आणि खर्चात बचत करणारा हा प्रकल्प तातडीने राबवावा, अशी मागणी गेल्या सहा महिन्यांपासून आम्ही प्रशासनाकडे करीत आहोत, अंदाजपत्रकात त्यासाठी तरतूदही केली आहे; परंतु पुढील कोणतीही प्रक्रिया प्रशासनाने केलेली नाही. जर हा प्रकल्प राबविला तर आज जो साडेआठ कोटी रुपये खर्च येतो, तो चार कोटींपर्यंत खाली येणार आहे. यामुळे महापालिकेचे साडेचार कोटी रुपये वाचणार असून, ते अन्य विकासकामांवर वापरता येतील, असेही यावेळी सांगण्यात आले. प्रली असल्याने तो प्रकल्प मार्चपूर्वी पूर्ण करावा, अशी कदम यांनी मागणी केली. चार ते साडेचार कोटींची बचत शासन दिरंगाई करीत असून, त्यामुळे महापालिकेचे नुकसान होत असल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले. अंदाजपत्रकात तरतूद केसध्या संपूर्ण शहरात २४ हजार ६०० पथदिवे असून, त्यावर ७ कोटी २५ लाख रुपये वीज खर्च येतो. शिवाय प्रशासकीय इमारतीतील दिव्यांवर ७५ लाख रुपये वीज खर्च येतो. या खर्चात बचत करायची असेल तर एलईडी बल्ब बसविणे आवश्यक आहे. प्रकल्पास येणारा १२ कोटींचा खर्च केला की पुढील प्रत्येक वर्षात विजेच्या खर्चात पन्नास टक्क्यांनी कपात होणार आहे