शहरं
Join us  
Trending Stories
1
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
2
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
3
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
4
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
5
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
6
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
7
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
8
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
9
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?
10
हॉकीच्या 'राणी'ला निरोप! "देशातील प्रत्येक मुलीचा आत्मविश्वास वाढवला", IAS अधिकारी भारावली
11
Maharashtra Assembly election 2024: अंधेरी पूर्वची जागा शिंदेंच्या शिवसेनेला की, भाजपला?
12
"वर्षभर वेळ मागितला, तरी दिला नाही; मातोश्रीवर गेलो तिथे ६ तास थांबवलं अन् २ मिनिटे भेटले"
13
अभिनेता पृथ्वीक प्रतापने साधेपणाने लग्न का केलं? कारण वाचून तुम्हीलाही वाटेल हेवा!
14
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास सुरुवात; येत्या तीन दिवसांत टेंट, शेड अन् इमारती हटवल्या जाणार
15
पतीसह पिकनिकला गेलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार, व्हिडीओही बनवले, गुन्हा नोंदवण्यासाठी पीडितांची वणवण
16
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील शूटरला देश सोडण्यासाठी पासपोर्ट देण्याचं दिलेलं आश्वासन
17
आदित्य ठाकरेंकडे ५३५ हिरे लगडलेले कडे, दीड किलो सोने...; प्रतिज्ञापत्रात उद्धव ठाकरेंचेही उत्पन्न केले जाहीर
18
विधानसभा निवडणुकीत महायुतीचा स्ट्राइकरेट कसा असेल? मुख्यमंत्री शिंदे यांनी एका वाक्यात सांगितलं 
19
Maharashtra Assembly Election 2024: दिनकर पाटलांमुळे भाजपला फटका? नाशिकमध्ये समीकरण बदललं!

लॉकडाऊनची वेळ सकाळी ९ ते दुपारी २ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2021 4:18 AM

कोल्हापूर : लॉकडाऊनच्या पातळीवर राज्य शासनाच्या पातळीवर गोंधळ असून सकाळी ७ ते ११ ही वेळ चुकीची आहे. त्याऐवजी सकाळी ...

कोल्हापूर : लॉकडाऊनच्या पातळीवर राज्य शासनाच्या पातळीवर गोंधळ असून सकाळी ७ ते ११ ही वेळ चुकीची आहे. त्याऐवजी सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत अशी वेळ करावी, अशी मागणी भाजपच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

राज्यात दोन महिने दुकाने बंद करूनही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. लॉकडाऊन पूर्णपणे अपयशी ठरले असून अशा काळात सामान्य माणसाने जगायचे कसे? असा प्रश्न आहे. लॉकडाऊनबाबत मुळात राज्य शासनच गोंधळलेले आहे. सकाळी ७ ते ११ या वेळेत भाजीपाला खरेदी करून त्याची विक्री करता येत नाही. खरेदी-विक्रीची वेळ कमी असल्याने साहजिकच गर्दी होणार आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका अधिक आहे. अशा परिस्थितीत लॉकडाऊनची वेळ सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत करावी, अशी मागणी भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नाथाजी पाटील, विठ्ठल पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाव्दारे केली.