शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा?; तिसऱ्या आघाडीचे राजरत्न आंबेडकरांचं विधान
2
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
3
संपादकीय: बिऱ्हाड गोमातेच्या पाठीवर..
4
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
5
पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू; बावधनमधील रिसॉर्टवरुन केलं होतं उड्डाण
6
"हिचं तोंड काळं करा...", तृप्ती डिमरीवर भडकल्या महिला, पोस्टरवर काळं फासलं; प्रकरण काय?
7
Post Officeची भन्नाट स्कीम, ५ वर्ष महिन्याला मिळतील ₹९,२५०; पुढेही कमाई हवी असेल तर काय कराल?
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून मिळणार १४९२ कोटी निधी
9
देवानेच अद्दल घडवली! आधी मूर्ती चोरली, चार दिवसांनी पुन्हा परत केली; चिठ्ठी लिहून माफी मागितली
10
"तुम्हाला किंमत चुकवावी लागेल", नेतन्याहूंचा इशारा; इराण म्हणाले, "प्रत्युत्तर दिलं तर..."
11
यावेळी महायुतीचे अन् २९ मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार; अमित शाहंच्या वक्तव्याने अजित पवार, शिंदे गटात खळबळ 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक
13
मविआचे जागावाटप होणार दसऱ्याला; सलग दोन दिवस बैठका
14
बदलापूर लैंगिक अत्याचार : फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही? उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे
15
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान
16
आयोगाच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईतील १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीस गृहविभागाचा नकार
17
मायदेशात सलग १८वा मालिका विजय; भारताने बांगलादेशला दिला व्हाइटवॉश
18
सहलीला जाताना बस पेटली; २५ विद्यार्थी, शिक्षकांचा मृत्यू
19
बनावट सुप्रीम काेर्टात सुनावणी, उद्याेजकाला घातला सात काेटींचा गंडा 
20
गुंतवणूकदार झाले तरुण; ४०% अवघे तिशीतलेच

एकरकमी एफआरपी देण्यास कारखानदार तयार, तोडणी खर्चावर मतभेद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2020 2:10 AM

FRP : यंदा ऊस जास्त आहे, पावसाने हंगाम लांबणीवर पडला आहे. वादळी वाऱ्याने पिक आडवे झाले आहे. त्यामुळे हंगाम कधी एकदा सुरु होतो अशी शेतकऱ्यांची मानसिकता आहे.

कोल्हापूर : साखरेच्या कोंडीमुळे एफआरपीचे तुकडे अटळ असल्याचे करारपत्र लिहून घेणाऱ्या कारखानदारांनी शनिवारी तोडग्यासाठी बोलावलेल्या पहिल्याच बैठकीत अवघ्या दहा मिनिटात एकरकमी एफआरपी देण्याची घोषणा केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्वागत केले, पण मजुरीवाढीमुळे घटलेली १४ टक्के एफआरपी शेतकऱ्यांना द्या व हा खर्च कारखान्यांनी करावा अशी मागणी लावून धरली, कारखानदारांनी प्रतिसाद न दिल्याने बैठकीतून बाहेर येऊन संघटनेने हा निर्णय होईपर्यंत धुराडे पेटू देणार नसल्याचा इशारा दिला. संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला असला तरी एकरकमी एफआरपीवर तोडगा निघाल्याचे मानले जात आहे. यंदा ऊस जास्त आहे, पावसाने हंगाम लांबणीवर पडला आहे. वादळी वाऱ्याने पिक आडवे झाले आहे. त्यामुळे हंगाम कधी एकदा सुरु होतो अशी शेतकऱ्यांची मानसिकता आहे. शिवाय शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपीमधूनही किमान २८०० ते तीन हजार रुपयांपर्यंत मिळणार असल्याने हाच तोडगा होण्याची शक्यता आहे. दराचा निर्णय झाला तरी हंगाम दिवाळी झाल्यावरच गती घेणार आहे.जिल्ह्यातील कारखान्यांचा गळीत हंगाम सुरु झाला आहे, पण ऊस परिषद झाल्याशिवाय हंगाम घेतल्यास आंदोलनाचा भडका उडेल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी होणाऱ्या २० व्या उस परिषदेच्या दोन दिवस आधीच शनिवारी शासकीय विश्रामगृहावर कारखानदारांची बैठक झाली.

भाजप कारखानदारांची पाठबैठकीत भाजपशी संबंधित शाहू, राजाराम, वारणा कारखान्यांच्या प्रतिनिधीनी पाठ फिरवली. समरजित घाटगे, आमदार विनय काेरे, महादेवराव महाडीक बैठकीला अनुपस्थित होते. शिवाय या बैठकीला स्वाभिमानी वगळता अन्य शेतकरी संघटनांना आमंत्रणही नव्हते.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर