शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Kolhapur: शाहूवाडी तालुक्यातील पालेश्वर धरण ओव्हरफ्लो, शेतकऱ्यातून समाधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 13:34 IST

तालुक्यातील पहिलेच धरण शंभर टक्के भरून ओव्हर फ्लो

राजू कांबळेशाहूवाडी : तालुक्यात गेली चार दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे शाळी नदीच्या उगम स्थानावर पाटबंधारे विभागाने बांधलेले पालेश्वर धरण शंभर टक्के भरले. धरणाच्या सांडण्यातून नदी पात्रात विसर्ग होत आहे. धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे शेतकऱ्यातून समाधान व्यक्त होत आहे.तालुक्यातील धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढले आहे. संततधार पावसामुळे नदी, नाले, ओढे भरून वाहू लागले आहेत. पालेश्वर धरण परिसरात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने आज, गुरुवारी सकाळी धरण पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यातून पाण्याचा विसर्ग शाळी नदी पात्रात होऊ लागला आहे. सांडव्यातून पडणारे पाणी पाहण्यासाठी नागरीक व पर्यटक गर्दी करू लागले आहेत. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने शाळी नदी काठावरील उन्हाळ्यात शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. या धरणाच्या पाण्यावर जवळपास दहा गावे अवलंबून आहेत. धरणाच्या खाली छोटा धबधबा असून येथे पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक येत असतात. तालुक्यातील पहिलेच धरण शंभर टक्के भरून ओव्हर फ्लो झाले आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसDamधरण