शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
2
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
3
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
4
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
5
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
6
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
7
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
8
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
9
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
10
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
11
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
12
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
13
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
14
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
15
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
16
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
17
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
18
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
19
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

Kolhapur: शाहूवाडी तालुक्यातील पालेश्वर धरण ओव्हरफ्लो, शेतकऱ्यातून समाधान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2024 1:33 PM

तालुक्यातील पहिलेच धरण शंभर टक्के भरून ओव्हर फ्लो

राजू कांबळेशाहूवाडी : तालुक्यात गेली चार दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे शाळी नदीच्या उगम स्थानावर पाटबंधारे विभागाने बांधलेले पालेश्वर धरण शंभर टक्के भरले. धरणाच्या सांडण्यातून नदी पात्रात विसर्ग होत आहे. धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे शेतकऱ्यातून समाधान व्यक्त होत आहे.तालुक्यातील धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढले आहे. संततधार पावसामुळे नदी, नाले, ओढे भरून वाहू लागले आहेत. पालेश्वर धरण परिसरात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने आज, गुरुवारी सकाळी धरण पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यातून पाण्याचा विसर्ग शाळी नदी पात्रात होऊ लागला आहे. सांडव्यातून पडणारे पाणी पाहण्यासाठी नागरीक व पर्यटक गर्दी करू लागले आहेत. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने शाळी नदी काठावरील उन्हाळ्यात शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. या धरणाच्या पाण्यावर जवळपास दहा गावे अवलंबून आहेत. धरणाच्या खाली छोटा धबधबा असून येथे पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक येत असतात. तालुक्यातील पहिलेच धरण शंभर टक्के भरून ओव्हर फ्लो झाले आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसDamधरण