शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
2
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
3
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
4
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
5
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
6
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
7
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
8
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
9
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
10
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
11
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
12
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
13
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
14
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
15
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
16
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
17
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
18
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
19
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
20
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार

महापालिकेचा स्वतंत्र न्यायालयासाठी प्रस्ताव

By admin | Published: December 11, 2015 12:27 AM

दावे प्रलंबित : राज्य सरकारकडे मागणी

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या कामकाजासंबंधी जिल्हा न्यायालयात प्रलंबित असलेल्या दाव्यांची संख्या, त्यावर निकाल देण्यास होत असलेला विलंब आणि पक्षकारांची होणारी दमछाक लक्षात घेता पुणे महानगरपालिकेच्या धर्तीवर कोल्हापूर महानगरपालिकेतही एक स्वतंत्र न्यायालय सुरू करण्याची मागणी करणारा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या विविध विभागांचे दावे जिल्हा न्यायालयात दाखल होत असतात. सध्या ७०० ते ८०० दावे न्यायालयात प्रलंबित आहेत. त्यामुळे महानगरपालिकेचे मनुष्यबळ आणि पैसाही वारेमाप खर्च होत आहे. एखाद्या दाव्यावर कधी निकाल लागेल हे काही सांगता येत नाही, त्यामुळे त्यात वेळ खूप जातो. जिल्हा न्यायालयात इतर दाव्यांतून महानगरपालिकेसाठीच्या दाव्यांना तारखा मिळण्यास वेळ लागत आहे. या सगळ्या अडचणी लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या इमारतीतच एक स्वतंत्र न्यायालय सुरू करावे, अशी मागणी मनपा प्रशासनाने राज्य सरकारकडे केली आहे. महानगरपालिकेच्या विधी विभागातील वकील न्यायालयात दावे लवकर निकाली निघावेत म्हणून प्रयत्न करत नाहीत, असेही प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे असे स्वतंत्र न्यायालय झाले तर याचिकाकर्त्यांना लवकर न्याय मिळेल, त्यांचा वेळ वाचेल असा मनपा प्रशासनाचा दावा आहे. (प्रतिनिधी)