शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

निकषात बसणाऱ्या पूरग्रस्तांना घरे देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 10:39 IST

कोल्हापूर शहर परिसरात आलेल्या महापुरामुळे ज्यांची घरे पूर्णत: पडली आहेत, आणि जी कुटुंबे योजनेच्या निकषात बसतात, अशा कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजनेद्वारे महानगरपालिकेतर्फे घरे देण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने गेल्या काही दिवसांपासून पडलेल्या घरांचे सर्वेक्षण सुरू असून, सर्वेक्षण, छाननी झाल्यानंतरच त्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे महापालिका सूत्रांनी सांगितले.

ठळक मुद्देनिकषात बसणाऱ्या पूरग्रस्तांना घरे देणार२ जागांची निश्चिती : महापालिकेकडून सर्वेक्षण सुरू

कोल्हापूर : शहर परिसरात आलेल्या महापुरामुळे ज्यांची घरे पूर्णत: पडली आहेत, आणि जी कुटुंबे योजनेच्या निकषात बसतात, अशा कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजनेद्वारे महानगरपालिकेतर्फे घरे देण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने गेल्या काही दिवसांपासून पडलेल्या घरांचे सर्वेक्षण सुरू असून, सर्वेक्षण, छाननी झाल्यानंतरच त्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे महापालिका सूत्रांनी सांगितले.कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत आलेल्या महापुराचा फटका महापालिका हद्दीतील नागरिकांनाही मोठ्या प्रमाणावर बसलेला आहे. शहर परिसरात अनेकांची राहती घरे पडली आहेत. झोपड्या पडल्या आहेत. त्यांना राज्य शासनातर्फे तत्काळ मदत दिली जात आहे. परंतु ज्यांची राहती घरे, झोपड्या पूर्णत: पडलेली आहेत, अशांना महानगरपालिका प्रशासनातर्फे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरे बांधून देणार आहे. त्याकरिता शहरातील दोन जागाही निश्चित केल्या आहेत.सध्या महापुराच्या पाण्यामुळे पडलेल्या घरांचे, झोपड्यांचे सर्वेक्षण सुरू असून, माहिती संकलित केली जात आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर जी कुटुंबे प्रधानमंत्री आवास योजनेच्या निकषात बसतील त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. महापुरात पडलेल्या घर अथवा झोपडपट्टीधारकांचे वार्षिक उत्पन्न तीन लाखांच्या आत असावे आणि त्यांच्या नावावर दुसरे घर असू नये, अशा दोन प्रमुख निकषात बसणाऱ्या पूरग्रस्त कुटुंबांना घरे बांधून देण्यात येणार आहेत.

 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरRainपाऊसMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर