शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

कोल्हापुरात तासभर बत्ती गायब बिंदू चौकातील "अर्थ अवर" उपक्रमाला प्रतिसाद 

By संदीप आडनाईक | Published: March 26, 2023 8:19 AM

ऐतिहासिक बिंदू चौकात तीनशे विद्यार्थ्यांनी दोन हजार पणत्या प्रज्वलित केल्या.

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर: वीजेची बचत, कार्बन उत्सर्जनास प्रतिबंध करण्यासाठी कोल्हापूरात शनिवारी रात्री सुमारे पंचवीस हजार पथदिवे बंद करून पर्यावरणप्रेमींनी अनोख्या पद्धतीने "अर्थ अवर" उपक्रम साजरा केला. कोल्हापुरातील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, कोल्हापूर महापालिका आणि ‘महावितरण'' हा उपक्रम आयोजित केला होता. ऐतिहासिक बिंदू चौकात तीनशे विद्यार्थ्यांनी दोन हजार पणत्या प्रज्वलित केल्या.

सायंकाळी साडेसात ते रात्री साठे आठ या तासात महापालिकेच्या विद्युत विभागाने शहरातील सर्व पथदिवे बंद केल्याने बती गायब झाली होती. जगभरात २००७ पासून हा उपक्रम सुरू झाला. सध्या १९० देशांत हा उपक्रम राबविला जातो. या उपक्रमात ६० हुन अधिक विद्यार्थ्यांनी हजारो मेणबत्त्या प्रज्वलित करून अनोखा संदेश दिला.

डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. संतोष चेडे, डॉ. लितेश मालदे, अधिष्ठाता डॉ. राजेंद्र रायकर, ‘एनएसएस'' समन्वयक प्रा. योगेश चौगुले, डॉ. राहुल पाटील, तुषार वाळवेकर, डॉ. प्रतीक गायकवाड, विशाल शिंदे,‘एनएसएस''चे विद्यार्थी अमृत नरके, प्रथमेश आरगे, सौरभ केसरकर, ओंकार कोतमीरे, रत्नदीप कांबळे यांनी या उपक्रमात भाग घेतला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर