शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांचे १२३६ कोटी रूपये थकित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 18:28 IST

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ साखर कारखान्यांनी या हंगामातील शेतकऱ्यांचे १२३६ कोटी रूपये थकवले आहेत. यामध्ये जुन्या २९ कोटी रूपयांचाही समावेश आहे. ही थकित रक्कम आणि न दिलेल्या रकमेवरील व्याज मिळाल्याशिवाय पुणे येथील आंदोलन बंद केले जाणार नाही असा स्पष्ट इशारा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी दिला आहे.

ठळक मुद्देसाखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांचे १२३६ कोटी रूपये थकितरघुनाथ पाटील यांचा आरोप, कोल्हापूर,सांगलीतील कारखाने

कोल्हापूर : सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ साखर कारखान्यांनी या हंगामातील शेतकऱ्यांचे १२३६ कोटी रूपये थकवले आहेत. यामध्ये जुन्या २९ कोटी रूपयांचाही समावेश आहे. ही थकित रक्कम आणि न दिलेल्या रकमेवरील व्याज मिळाल्याशिवाय पुणे येथील आंदोलन बंद केले जाणार नाही असा स्पष्ट इशारा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी दिला आहे.दोन्ही साखर कारखान्यांनी नेमकी किती रक्कम थकवली आहे याची अधिकृत आकडेवारी सांगत पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी कायदा मोडणाऱ्या कारखानदारांना शासन पाठीशी घालत असल्याचा आरोप केला.पाटील म्हणाले, एकीकडे उच्च न्यायालयाने २0१३ मध्ये सर्व कारखान्यांना सर्व ऊस घालणाऱ्या शेतकऱ्यांना एका हंगामामध्ये वेगवेगळा दर देता येणार नाही असा निर्णय दिला असताना आताही आधीच्या शेतकऱ्यांना एक तर नंतरच्या शेतकऱ्यांना एक दर दिला जात आहे.शेतकऱ्यांना चौदा दिवसात एफआरपी द्यावी असा कायदा असताना तो न पाळणाऱ्यांना शिक्षा न देता,त्यांचा गाळप परवाना रदद न करता त्यांनाच पाठीशी घातले जात आहे. केवळ एफआरपी देवून चालणार नाही. तर थकलेल्या रकमेवरील १५ टक्के व्याजही मिळाले पाहिजे असे पाटील म्हणाले.पत्रकार परिषदेला शिवाजी माने, धनाजी चडमुंगे, पी. जी. पाटील, अ‍ॅड. माणिक शिंदे, अजित पाटील, राजू कुरंदाळे, बळवंत कुलकर्णी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर