शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भाजपाला आणखी एक धक्का बसणार, माजी खासदार तुतारी फुंकणार? 
2
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
3
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
4
Ratan Tata News LIVE: ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा पंचत्वात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
5
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
6
केंद्र सरकारची कारवाई; 'हिज्ब-उत-तहरीर' दहशतवादी संघटनेवर घातली बंदी
7
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
8
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
9
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
10
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
11
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
12
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
13
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...
14
PAK vs ENG: धो डाला! पाकिस्तानच्या सहा गोलंदाजांची बॉलिंगमध्ये 'शतकं', एक पोहोचला 'द्विशतका'जवळ
15
मंत्रिमंडळाची आज शेवटची बैठक संपन्न; पुढील ३-४ दिवसांत राज्यात आचारसंहिता लागू?
16
महिला आमदाराच्या पतीला केलं 'इमोशनल ब्लॅकमेलिंग', २५ हजारांची झाली फसवणूक
17
PAK vs ENG : ५५६ धावा तरी सामन्याचा 'रुट' बदलला; इंग्लंडने पाकिस्तानची 'घरच्यांसमोर' लाज काढली
18
"या नेत्यांमुळे काँग्रेस हरयाणात हरली’’, पराभवाचं खापर फोडत संतप्त राहुल गांधींनी मांडलं परखड मत 
19
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत...TATA च्या उत्पादनाशिवाय तुमचे पानही हलत नाही
20
उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीत काय चर्चा झाली?; रविकांत तुपकरांनी सांगितली रणनीती

जयसिंगपूरसह परिसरातील शाळा सुरू करा -संभाजी ब्रिगेडचे गटशिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2021 4:24 AM

निवेदनात म्हटले आहे की, गेल्या अठरा महिन्यांपासून कोरोनाच्या कारणास्तव राज्यातील सर्व शाळा बंद आहेत. त्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थी शिक्षणापासून ...

निवेदनात म्हटले आहे की, गेल्या अठरा महिन्यांपासून कोरोनाच्या कारणास्तव राज्यातील सर्व शाळा बंद आहेत. त्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थी शिक्षणापासून पूर्ण वंचित आहेत. शिक्षण सुरू नसल्यामुळे मुलांचे अतोनात नुकसान होत आहे. ऑनलाईन शिक्षण प्रणाली ही थोतांड असून त्याचा मुलांना काहीही उपयोग होत नाही. कोरोना काही प्रमाणात कमी झाल्याने राज्यामध्ये सर्व व्यवहार सुरू आहेत. रेल्वे, सार्वजनिक वाहतूक, बाजारपेठा, दुकाने यांसह राजकीय पक्षांचे मेळावे सुरू आहेत. मग शाळा का बंद ठेवल्या जात आहेत, असा प्रश्न जनतेला पडला आहे. याशिवाय राज्यातील काही भागातील शाळा नियमितपणे सुरू आहेत येथील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, मात्र आपल्या परिसरातील शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसानच होत आहे. त्यामुळे शाळा लवकरात लवकर सुरू कराव्यात, अशी मागणी या वेळी करण्यात आली. याप्रसंगी अक्षय पाटील, तुषार भोसले, आकाश खोत, इकबाल सुदरणे, रोहन कोटलगी, अमोल संकपाळ, अजय कोळी उपस्थित होते.