शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

ज्यांच्या ताटात जेवलो त्यांचे ऋण विसरायचे नसतात, सुप्रिया सुळे यांचा मंत्री मुश्रीफ यांना टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2024 15:29 IST

'समरजित घाटगे नव्या पिढीसाठी नवी स्वप्ने पाहणारे नेतृत्व'

कोल्हापूर : केवळ रस्ते बांधले म्हणजे विकास झाला असे नाही. पंचवीस वर्षे ज्यांनी लाल दिवा दिला. ज्यांच्या बरोबर ताटात जेवलो त्यांचे ऋण विसरायचे नसतात, असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना नाव न घेता लावला. पिंपरी चिंचवड येथील चिंचवडे लॉन्स येथे कागल, गडहिंग्लज, उत्तूर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या स्नेहमेळाव्यात त्या बोलत होत्या.खासदार सुळे म्हणाल्या, आजच्या बदलत्या राजकीय परिस्थितीत छत्रपती शाहू महाराजांचा विचार आणि वारसा पुढे नेणे काळाची गरज आहे. समरजित घाटगे सातत्याने हेच काम करीत आहेत. नव्या पिढीसाठी नवी स्वप्ने पाहणारे ते नेतृत्व आहे.घाटगे म्हणाले, दिवंगत विक्रमसिंह घाटगे, सदाशिवराव मंडलिक, बाबासाहेब कुपेकर यांनी या मतदारसंघाचा एक कुटुंब म्हणून विकास केला. त्यांचाच वारसा पुढे न्यायचा आहे. यावेळी जगदीश परीट, माणिक पाटील, ओम एकोंडे, रणजित कुराडे, वैभव लोकरे आदींची भाषणे झाली. राजेंद्र मोहिते यांनी स्वागत केले. रणजित वाडकर यांनी आभार मानले...हे जनतेला मान्य नाहीमी टीव्हीवर पाहिले, कागलमध्ये पुरुषमंडळी ईडीला घाबरून मागे राहिली; पण घरातील महिला भगिनी धैर्याने पुढे आली. कागलची जनता हे कदापि मान्य करणार नाही, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSupriya Suleसुप्रिया सुळेHasan Mushrifहसन मुश्रीफSamarjit Singh Ghatgeसमरजितसिंह घाटगे