शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

विधानसभा लढवण्याचा निर्णय राज्य कार्यकारिणी घेईल - राजू शेट्टी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2024 13:15 IST

'शेतकऱ्यांना माझी भूमिका पटली नाही, म्हणूनच पराभव'

कोल्हापूर : मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे, वडिलांचे कष्ट वाया जाऊ नये म्हणून अपेक्षा न ठेवता चळवळीत आलो. काहीतरी मिळावे म्हणून कधीच काम केले नाही. लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना माझी भूमिका पटली नसेल, म्हणून माझा पराभव झाला असावा. असे सांगत विधानसभा निवडणूक मी लढवावी की नाही, याबाबत राज्य कार्यकारिणीच्या बैठकीतच निर्णय होईल, अशी माहिती स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली.राजू शेट्टी म्हणाले, दोन दिवस बारामती येथे राज्य कार्यकारिणीची बैठक आहे. यामध्ये विधानसभेसह सर्वच गोष्टींवर चर्चा हाेऊन पुढील दिशा ठरवली जाणार आहे. ज्यांचा चळवळीशी काडीचाही संबंध नाही, अशांनी माझ्याबाबत बोलू नये.ईडीला न घाबरता रस्त्यावर उतरासाखरेच्या किमान हमीभावाबाबत आम्हीच केंद्र सरकारशी भांडण्याचा ठेका घेतलेला नाही. साखर कारखानदारांनी ईडीची भीती मनातून काढून रस्त्यावर उतरावे, असा टोला शेट्टी यांनी लगावला.म्हणून सरकार खते अनुदानावर देतेलालबहाद्दूर शास्त्री हे पंतप्रधान असल्यापासून शेतकऱ्यांना रासायनिक खते अनुदानावर दिली जातात. शेतकऱ्यांनी पिकवलेला माल जीवनाश्यक वस्तू म्हणून त्याचे भाव नियंत्रित ठेवत असाल तर त्याची जबाबदारीही सरकारला घ्यावी लागते, हा कायदा केला होता. म्हणून सरकार खते अनुदानावर देते. पण, गेल्या दहा वर्षांत खतांचे दर किती झालेत? असा सवालही शेट्टी यांनी केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टीvidhan sabhaविधानसभा