शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

Raju Shetty: हमीभाव कायद्यासाठी लढा उभारणार - राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 1:43 PM

बळीराजा हुंकार यात्रेच्या माध्यमातून हमीभावासाठी जागर सुरू आहे. ग्रामसभांच्या ठरावासह ३०० हून अधिक संघटना राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत.

चंदगड : शेतीमालाला हमीभाव मिळवून देणारा कायदा करण्यासाठी एमएसपी गॅरंटी किसान मोर्चाच्या माध्यमातून लढा उभारणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.तुडीये येथील बळीराजा हुंकार यात्रेच्या जागर सभेसाठी ते चंदगडला आले होते. दरम्यान, ढोलगरवाडी येथे माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. ऊसदर नियंत्रण समितीत दुबळी माणसे असल्यानेच सरकारने ‘एफआरपी’चे तुकडे पाडले, असा आरोप त्यांनी केला.शेट्टी म्हणाले, बळीराजा हुंकार यात्रेच्या माध्यमातून हमीभावासाठी जागर सुरू आहे. ग्रामसभांच्या ठरावासह ३०० हून अधिक संघटना राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. कायदा झाल्यास शेतीमालाचे भाव वर्षभर स्थिर राहतील. यावेळी पीएचडी मिळविल्याबद्दल शाहू गावडे यांचा शेट्टी यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार झाला. यावेळी राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर, राजू पाटील, पंकज पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते. दीपक पाटील यांनी आभार मानले.

धोरणानुसार निवडणुका लढवाव्यात

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्थानिक मुद्द्यांवर होत असतात. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपापल्या पातळीवर संघटनेच्या धोरणास अनुसरून निवडणुका लढवाव्यात, त्यास आपला पाठिंबा राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरी