शहरं
Join us  
Trending Stories
1
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
2
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
3
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
4
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
5
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
6
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
7
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
8
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
9
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
10
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
11
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
12
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
13
'भाऊ बोलून गळा पकडायचा!' अंकिताने सूरजला केलं टार्गेट, DP चांगलाच भडकला! प्रोमो बघाच
14
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
15
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
16
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
17
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
18
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
19
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
20
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी

...तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही : राजू शेट्टी यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2020 6:12 PM

Rajushetti, Swabimani Shetkari Sanghatna, collector, kolhapur येत्या दोन दिवसांमध्ये केंद्र सरकारने ठोस निर्णय घेतला नाही तर देशासह महाराष्ट्रसुद्धा पेटल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी सरकारला दिला आहे. स्वाभिमानीचे आजचे आंदोलन ही झलक आहे, केंद्राचे असेच धोरण राहिले तर यापेक्षाही उग्र आंदोलन होईल, असा इशाराही दिला.

ठळक मुद्दे ...तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही : राजू शेट्टी यांचा इशारा स्वाभिमानीचे आजचे आंदोलन झलक, अजून उग्र आंदोलने होणार

कोल्हापूर : पंतप्रधानांनी ऊसाच्या एफआरपीप्रमाणे पिकांचा हमीभाव हा कायदेशीररित्या बंधनकारक राहील, असा स्पष्ट कायदा करावा व संतापलेल्या बळिराजाला शांत करावे. त्यावर येत्या दोन दिवसांमध्ये केंद्र सरकारने ठोस निर्णय घेतला नाही तर देशासह महाराष्ट्रसुद्धा पेटल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी सरकारला दिला आहे. स्वाभिमानीचे आजचे आंदोलन ही झलक आहे, केंद्राचे असेच धोरण राहिले तर यापेक्षाही उग्र आंदोलन होईल, असा इशाराही दिला.दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानीने मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढल्यानंतर झालेल्या गोंधळानंतर निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसोा गलांडे यांच्याकडे निवेदन देऊन पंतप्रधानांपर्यंत भावना पोहोचवा, अशी विनंती केली.अमित शहा यांचा निषेधशेतकऱ्यांच्या भावना काय आहेत हे समजून, विश्वासात घेऊन समजून काढणे तर बाजूलाच राहिले आहे, उलट, हे शिखांचे आंदोलन आहे, खलिस्तानवाद्यांचे आंदोलन आहे, अशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वक्तव्ये करून शेतकरी आंदोलनाना बदनाम केले आहे, याचा तीव्र शब्दांत निषेध आहे, असे शेट्टी यांनी सांगितले. 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर