शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

अर्थसंकल्पात पश्चिम महाराष्ट्राला ठेंगा, तुटपुंज्या तरतुदी; जलसिंचन योजनांना तरतुदी नाहीतच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 12:06 IST

कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर अंबाबाई मंदिर विकास आराखडा, पंचगंगा नदी प्रदूषण, कोल्हापूर विमानतळ, राजर्षी शाहू मिल स्मारक, राजर्षी शाहू समाधिस्थळ यासाठी कोणतीही तरतूद नाही

कोल्हापूर : राज्य शासनाने गुरुवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात पश्चिम महाराष्ट्रासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आलेली नाही. बजेटमध्ये दक्षिण महाराष्ट्रातील विकास प्रकल्प कागदावरच राहणार आहेत. यामुळे विकासाची गतीही मंदावणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पाटबंधारे प्रकल्प, जलसिंचन योजनांना तरतुदी नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर अंबाबाई मंदिर विकास आराखडा, पंचगंगा नदी प्रदूषण, शहरातील व जिल्ह्यातील रस्ते प्रकल्प, कोल्हापूर विमानतळ, राजर्षी शाहू मिल स्मारक, राजर्षी शाहू समाधिस्थळ, शिवाजी विद्यापीठ सुवर्ण महोत्सव निधी यासाठी कोणतीही तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही.सांगली, सातारा जिल्ह्यांतील दुष्काळी भागातील पाटबंधारे प्रकल्प, जलसिंचन योजनांसाठीही काहीही तरतूद करण्यात आलेली नाही. परिणामी अर्थसंकल्पात दक्षिण महाराष्ट्राला ठेंगा दाखविण्यात आला आहे.

कोल्हापूरला हे मिळाले

  • जोतिबा परिसर संवर्धन प्राधिकरणासाठी ५० कोटी
  • कोल्हापूर आणि गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत आंतरराष्ट्रीय सुविधांसाठी ११५ कोटी.
  • कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापुरी चप्पल क्लस्टरची घोषणा
  • कोल्हापूर आणि ठाणे येथे अत्याधुनिक मनोरुग्णालयासाठी ८५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
  • चंदगड, आजरा येथे काजू बोंडावरील प्रक्रिया उद्योग उभारणार

सांगलीला हे मिळाले

  • सांगली येथे नाट्यगृह बांधण्यासाठी २५ कोटी रुपयांची तरतूद
  • लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शिवाजीराव देशमुख यांच्या स्मारकासाठी ४५ कोटी रुपयांची तरतूद

साताऱ्याला हे मिळाले

  • सातारा येथील वैद्यकीय महाविद्यालय इमारत बांधकामाला गती देणार
  • वाई येथील विश्वकोश इमारत बांधकामाला गती देणार
टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट 2023Mahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरJyotiba Templeजोतिबा