शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
2
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
3
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
4
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
5
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
6
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
7
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
8
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
9
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
10
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
11
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
12
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
13
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
14
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु
15
"तुमच्या हातचा स्वादिष्ट...", नीरज चोप्राच्या आईला PM मोदींचे पत्र; आभार मानताना भावुक
16
"मध्यपूर्वेचा नकाशा बदलण्याची इस्रायलला संधी...", विरोधकांकडून नेतन्याहूंना मिळाला ग्रीन सिग्नल! 
17
Bumrah Ashwin Virat Rohit, ICC test Rankings: जसप्रीत बुमराह 'नंबर १'! कसोटी क्रमवारीत विराट, यशस्वीची मोठी झेप; रोहित, पंत, गिलची घसरण
18
ठाण्यात जेसीबीच्या धक्क्याने महानगर गॅस वाहिनीला गळती, ५०० ग्राहकांचा गॅस पुरवठा खंडीत
19
"...मग मनोज जरांगेंनी आधी तिथला उमेदवार जाहीर करावा", लक्ष्मण हाकेंचे चॅलेंज काय?
20
याला म्हणतात परतावा...! TATA च्या या शेअरनं ₹1 लाखाचे केले ₹54 लाख; दमानींकडे तब्बल 4500000 शेअर

जिल्ह्यात यंदा पाणीटंचाई भासणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 4:26 AM

जयसिंगपूर : प्रत्येकवर्षी एप्रिल व मे महिन्याोमध्ये प्रचंड उन्हाळ्यामुळे नद्यांमधील पाण्याची आवक कमी तर उपशाचे प्रमाण अधिक असल्यामुळे कृष्णा, ...

जयसिंगपूर : प्रत्येकवर्षी एप्रिल व मे महिन्याोमध्ये प्रचंड उन्हाळ्यामुळे नद्यांमधील पाण्याची आवक कमी तर उपशाचे प्रमाण अधिक असल्यामुळे कृष्णा, वारणा या नद्यांची पात्रे कोरडी पडतात. परिणामी शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत असतो. या पार्श्वभूमीवर आतापासूनच योग्य नियोजन करावे आणि नदीपात्रामध्ये सातत्याने पाणी रहावे यासाठीची व्यवस्था करावी, असे आदेश पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहे, अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.

यावर्षी मार्च महिन्यात १४ ते १८ मार्च दरम्यान वारणा धरणावरील विद्युत निर्मिती केंद्रात सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामानिमित्त वारणा धरणातून होणारा विसर्ग पूर्णपणे बंद होता. त्यामुळे वारणा नदीपात्र अतिशय कोरडे झाले होते. अनेक गावातील नळपाणी पुरवठा योजना सुद्धा बंद होत्याॉ पाटबंधारे विभागाला केलेल्या सूचनेनंतर नुकतेच वारणा धरणांमधून १५९२ क्युसेस वारणा नदीत पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळेच वारणा नदीकाठावरील नागरिकांना याचा लाभ होईल, असेही यड्रावकर यांनी सांगितले.