शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Elections: अजित पवारांचा पहिला उमेदवार ठरला! फोनवरून नावाची केली घोषणा
2
"मिस्टर शिंदे, ठाकरेंवर बोलताना हे विसरू नका", 'त्या' ट्विटवरून राऊत भडकले
3
आचारसंहितेपूर्वी आरक्षण द्या,अन्यथा आगामी निवडणुकीत सरकारला पश्चाताप होईल: मनोज जरांगे
4
धक्कादायक! टार्गेट पूर्ण करण्यासाठी दबाव, पगार कापण्याची धमकी; मॅनेजरने उचललं टोकाचं पाऊल
5
"सरकार म्हणजे विषकन्या, सबसिडीच्या भरवशावर राहू नका! लाडकी बहीण सुरू केल्यामुळे..."; नितीन गडकरींचं विधान चर्चेत
6
पोलिसांनी चौकशीला बोलावल्यानंतर Book My Showचे सीईओ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
7
स्वत:शीच लग्न करणाऱ्या जगप्रसिद्ध रिलस्टारने संपविले आयुष्य; चिठ्ठी सापडली
8
पहिल्यांदाच बोनस शेअर देण्याची तयारी; ६ महिन्यांत 'या' शेअरनं दुप्पट केला पैसा, तुमच्याकडे आहे का?
9
पितृपक्ष: सर्वपित्री अमावास्येला ‘असे’ करा श्राद्ध; पूर्वज होतील प्रसन्न, समाधानाने तृप्त!
10
दुसऱ्या लग्नातही सुख नाही, नव्या नवरीनं उचललं टोकाचं पाऊल; पती फोनवर असं काय बोलला?
11
सुपर कॅच! सिराज अगदी स्प्रिंगसारखा वाकला; शेवटच्या टप्प्यात शाकिबचा 'करेक्ट कार्यक्रम'
12
फिट राहा! २ वेळा भात खाल्ल्याने वजन वाढतं?; दिवसातून किती वेळा, किती प्रमाणात खावा, जाणून घ्या
13
IND vs BAN : 'हिटमॅन' रोहित झाला 'सुपरमॅन'; हवेत उडी मारुन एका हातात पकडला कॅच (VIDEO)
14
वर्षाताई बाहेर जायला हव्या होत्या! पॅडीच्या एक्झिटनंतर प्रेक्षक नाराज, म्हणाले- "बिग बॉस स्वत:च्या मनाने..."
15
SBI ची सुपरहिट स्कीम : एकदा करा डिपॉझिट, दर महिन्याला होईल कमाई; पाहा संपूर्ण डिटेल्स
16
नवरात्रोत्सव: १० राशींना नवदुर्गेचे वरदान, अकल्पनीय लाभ; धनलक्ष्मीची अपार कृपा, शुभच होईल!
17
लाडकी बहीण योजनेवर नितीन गडकरींचं एक विधान; सरकारची झाली कोंडी, विरोधकांनी घेरलं
18
"उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंचा अपघाताआधी मागितला होता राजीनामा", कदमांचा गौप्यस्फोट
19
पाकिस्तानला मोठा झटका! ६ मंत्रालयांना टाळे, दीड लाख नोकऱ्या गेल्या; आयएमएफकडून कर्जासाठी लोटांगण
20
Nepal Flood : पुराचे थैमान! नेपाळमध्ये परिस्थिती गंभीर; १७० जणांचा मृत्यू, १११ जण जखमी, ४२ बेपत्ता

जोपर्यंत पडत नाही, तोपर्यंत चाललयं, असं हे सरकार; आमदार प्रकाश आवाडे यांची खरमरीत टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2022 3:52 PM

राज्यातील २५ आमदार सध्या नाराज आहेत. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील दोन आमदारांचा समावेश आहे. म्हणजे सन २०२४ पर्यंत काँग्रेसमध्ये कितीजण राहतील, हे पहा.

इचलकरंजी : सध्या राज्यात चाललेले महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे जोपर्यंत पडत नाही, तोपर्यंत चाललयं, अशी स्थिती आहे. त्यामुळे मंत्रीसुद्धा आज मी मंत्री आहे, आजचे कार्यक्रम करायचे, एवढ्यावरच त्यांचसुद्धा चाललयं, अशी टीका आमदार प्रकाश आवाडे यांनी केली.एका बँकेच्या आर्थिक वर्षाचा आढावा घेताना पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. आवाडे म्हणाले, राज्यातील २५ आमदार सध्या नाराज आहेत. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार पी. एन. पाटील आणि राजूबाबा आवळे यांचा समावेश आहे. म्हणजे सन २०२४ पर्यंत काँग्रेसमध्ये कितीजण राहतील, हे पहा.

मी केलेल्या भाषणातील बोलण्याचा विपर्यास करून मुद्दाम प्रसारीत करण्यात आले. ज्यावेळी काँग्रेसचेच सरकार देशात बहुमतात होते, त्यावेळी काश्मीरमधील ३७० कलम हटवले गेले नाही, ते काम मोदी सरकारने केले. देशप्रेमापोटी बोललेले हे वक्तव्य काहीजणांना रूचले नाही.मीही काँग्रेसमध्ये होतो. त्यावेळी आम्ही बघितलेले काँग्रेसचे नेते त्या उंचीचे होते. राज्यातही अनेक दूरदृष्टीचे नेते बघितले, परंतु आताची परिस्थिती वेगळी आहे. याचे उत्तर आता ‘उत्तर’ मध्ये भाजपचा विजय झाल्यानंतर लक्षात येईल. भविष्यातही सर्वत्र भाजपच असेल, असेही आवाडे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPrakash Awadeप्रकाश आवाडेBJPभाजपाcongressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडी