शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
2
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 
3
तिरुपती लाडू भेसळ प्रकरणाचा तपास एसआयटीकडून स्थगित, सांगितलं 'हे' कारण...
4
विराट कोहलीपेक्षा अब्दुला शफीकचा रेकॉर्ड चांगला आहे; पाकिस्तानच्या कर्णधाराचा दावा
5
"अंबानींच्या लग्नावर करोडोंचा खर्च, पण शेतकरी...", राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
6
Badlapur Sexual Assault Case: मोठी बातमी! बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना झटका; कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला
7
रोहित की गंभीर? कानपूर टेस्टमध्ये ट्विस्ट आणण्यात नेमकं कुणाचं डोकं?
8
सासूच्या मृत्यूची बातमी, तरीही सेटवर हसत होती 'ही' अभिनेत्री, नवऱ्याने असं केलं रिएक्ट
9
“भाजपासाठी महाराष्ट्र हे ATM, मोदी-शाह यांच्या दौऱ्याचा मविआलाच फायदा”; काँग्रेसची टीका
10
"विमानांप्रमाणे आता एसटीच्या ई- शिवनेरी बसमध्ये दिसणार शिवनेरी सुंदरी’’, भरत गोगावले यांची घोषणा
11
Irani Cup 2024 : मैं हूँ ना! मुंबईचा खडतर प्रवास; पण अजिंक्य रहाणेचा 'संयम', अय्यर-सर्फराजची चांगली साथ
12
'घड्याळ' चिन्हाबाबत आजही सुनावणी झालीच नाही; सुप्रीम कोर्टाने दिली पुढची तारीख
13
“आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा मनोज जरांगे असतील”; तिसऱ्या आघाडीतील नेत्याचे मोठे विधान
14
जय पवार की अजित पवार, बारामतीतून कोण लढणार? प्रदेशाध्यक्षांनी गोंधळ संपवला
15
"तुझ्या भावाकडून सुंदर मूल हवंय"; दिरासोबत पळून गेली बायको, नवरा म्हणतो, मला वाचवा कारण...
16
'219 मंदिरांची विटंबना, मूर्तींची तोडफोड', उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा धक्कादायक दावा
17
"लव्ह जिहाद, व्होट जिहाद म्हणून फडणवीस यांनी केला समतेच्या मूल्याचा अपमान, जाहीर माफी मागा’’, काँग्रेसची मागणी 
18
जय शाहांचा वारसदार कोण होणार? BCCI सचिव पदासाठी आशिष शेलारांसह 'ही' ४ नावं चर्चेत
19
धक्कादायक! वाराणसीमधील १० मंदिरांमधून हटवली साईबाबांची मूर्ती, समोर आलं असं कारण
20
"तुम्ही लोक एखाद्याला...", पत्रकाराचा 'तो' प्रश्न ऐकताच पाकिस्तानी खेळाडू इफ्तिखार संतापला!

'चंद्रपुरातील वाघ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये आणणार'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2021 2:17 PM

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात येत्या दोन वर्षांत वाघ आणून ठेवण्याचे नियोजन असल्याची माहिती वन्यजीव विभागाचे मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी दिली.

कोल्हापूर : दक्षिणेकडील तसेच तिलारीकडे असणारे वाघ वरच्या बाजूला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रात येत नाहीत असे निरीक्षण आहे. त्यामुळे येणाऱ्या दोन वर्षांत यामध्ये वाघ आणून ठेवण्याचे नियोजन असल्याची माहिती वन्यजीव विभागाचे मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी दिली.

लिमये म्हणाले, राज्यात ३०० वाघ आहेत. यातील १५० वाघ एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. त्यातील एकट्या ब्रह्मपुरी तालुक्यात ६० हून अधिक वाघ आहेत. त्यामुळे येथील काही वाघ अन्य ठिकाणी नेण्याचे नियोजन आहे. राजस्थान राज्यानेही आमच्याकडे काही वाघ मागितले आहेत. परंतु, त्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील समिती निर्णय घेते. राजस्थानला वाघ देण्याबाबत प्रशासकीय कार्यवाही सुरू आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील काही वाघ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये दोन वर्षांत आणले जातील. त्याआधी त्यांच्यासाठीचे नैसर्गिक खाद्य उपलब्ध असणे आवश्यक आहे. सांबर आणि काळवीट हे त्यांचे प्रामुख्याने अन्न आहे. परंतु, हे दोन्ही प्राणी सह्याद्रीच्या या पट्ट्यात कमी आहेत. त्यामुळे येत्या दोन वर्षांत १०० हून अधिक सांबर आणून चांदोलीतील झोळंबी येथे ठेवण्यात येतील. त्यांची संख्या वाढल्यानंतर वाघ आणले जातील.

सांबरांची संख्या वाढली की मग वाघ

एकदा का सांबर आणि काळविटांना पिल्ले झाली, संख्या पुरेशी वाढू लागली की मोठ्या सांबर, काळविटांना जंगलात सोडले जाईल. त्यानंतर दोन, तीन नर वाघ आणि मादी आणली जाईल, असे यावेळी लिमये यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTigerवाघ