शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
3
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
4
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
5
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
6
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

जिल्हा परिषदेतील मंगळवारची संध्याकाळ बनली भावपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2021 4:51 AM

गेली तीन वर्षे जिल्हा परिषद मुख्यालयातील कर्मचाऱ्यांच्या स्थानांतरणाच्या बदल्या झालेल्या नव्हत्या. त्यामुळे अनेक कर्मचारी एकाच विभागात कार्यरत होते. यंदा ...

गेली तीन वर्षे जिल्हा परिषद मुख्यालयातील कर्मचाऱ्यांच्या स्थानांतरणाच्या बदल्या झालेल्या नव्हत्या. त्यामुळे अनेक कर्मचारी एकाच विभागात कार्यरत होते. यंदा मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी फारशी चर्चा न करता एका रात्रीत ८१ जणांच्या बदल्या केल्या. फारसा वाव न ठेवता या बदल्या झाल्याने अनेकांच्याकडे पर्याय राहिला नाही. गेल्या आठवड्यात या बदल्या झाल्या असल्या तरी महिनाअखेरीच्या चार दिवसात विभाग बदलला तर पुन्हा पगाराला विलंब लागू शकतो. परिणामी, सर्वच कर्मचाऱ्यांना महिनाअखेरीस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मंगळवारी दुपारी चारनंतर सर्वच विभागात निरोपाचीच लगबग सुरू होती. त्या त्या विभागप्रमुखांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि रोपे देऊन निरोप देण्यात आला. यावेळी अनेकांना मनोगत व्यक्त करताना आपल्या भावनाही आवरता आल्या नाहीत. आता हे सर्व जण बुधवारी, १ सप्टेंबर रोजी आपल्या नव्या विभागात हजर होणार आहेत.