शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
2
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
4
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
5
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
6
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
7
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
8
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
9
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
10
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
11
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
12
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
13
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
14
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
15
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
16
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
17
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
18
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
19
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...

पुनर्वसनाचे काम नाही तोपर्यंत उचंगीच्या घळभरणीचे काम बंदच, धरणग्रस्तांचा लढा परिषदेत निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2022 7:18 PM

येत्या शुक्रवारी जिल्हाधिकारी उचंगी प्रकल्प स्थळावर येऊन धरणग्रस्तांच्या प्रश्नाबाबत चर्चा करणार

आजरा :  पुनर्वसन कायद्याप्रमाणे उचंगी (ता. आजरा) येथील धरणग्रस्तांचे पुनर्वसन होत नाही तोपर्यंत धरणाच्या घळभरणीचे काम करू देणार नाही. असा निर्धार आज धरण स्थळावर झालेल्या धरणग्रस्तांच्या लढा परिषदेत घेण्यात आला. 

जिल्हाधिकाऱ्यांनी उचंगी धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यास टाळाटाळ केली तर आंदोलनाची व्याप्ती वाढवून कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील धरणग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडतील असा इशारा राज्य धरण व प्रकल्पग्रस्त परिषदेचे उपाध्यक्ष व वारणा संग्राम संघटनेचे अध्यक्ष गौरव नाईकवडे यांनी दिला.लढा परिषदेसाठी धरणग्रस्त घराला कुलूप लावून धरण स्थळावर आले होते. यावेळी काॅ. संजय तरडेकर यांनी उचंगीच्या पुनर्वसनाची शेवटची व निकराची लढाई लढू या असे आवाहन केले. तर, धरणग्रस्तांच्या गावठाणमध्ये वीज, पाणी, रस्ते यासह नागरी सुविधा नसल्यामुळे प्लॉट न घेण्याचा परिषदेत निर्धार करण्यात आला. तसेच पुनर्वसनासाठी लॉंग मार्च काढण्यात येणार आहे... येत्या शुक्रवारी जिल्हाधिकारी उचंगी धरणस्थळावर जिल्हाधिकारी राहुल रेखावार आज, उचंगी धरणस्थळाला भेट देणार होते. मात्र आज धरणग्रस्तांची लढा परिषद असल्यामुळे शुक्रवार दि.४  फेब्रूवारीला दुपारी ४ वा. ते प्रकल्प स्थळावर येऊन धरणग्रस्तांच्या प्रश्नाबाबत चर्चा करणार आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर