शहरं
Join us  
Trending Stories
1
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
2
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी
3
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
4
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
5
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
6
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
7
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
8
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
9
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
10
Mumbai Rain: मुंबईच्या पूर्व उपनगरात तुफान पाऊस; भांडूप, मुलुंडमध्ये रस्त्याला आलं नदीचं रुप!
11
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
12
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
13
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
14
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
16
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
17
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

उमेदवारांची वाट पाहतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2019 12:59 AM

कोल्हापूर-शिराळा 68 कि.मी. नसिम सनदी । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : हाताला काम नाही, पिकाला भाव नाही, पोरगं बिनकामाचं ...

कोल्हापूर-शिराळा68 कि.मी.नसिम सनदी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : हाताला काम नाही, पिकाला भाव नाही, पोरगं बिनकामाचं फिरतंय, निवडणूक आली तरच उमेदवार तोंड दाखवत्यात, बाकीच्या वेळी कुणीबी फिरकत नाही. आता तर कधी निवडणूक हाय, कोण उमेदवार हेबी माहीत नाही. आमच्याकडं कवा प्रचारासाठी येत्यात याची वाट बघतोय, अशा शब्दांत मतदार मनातील खदखद व्यक्त करीत आहेत.‘हातकणंगले’ मतदारसंघांतर्गत शाहूवाडी, शिराळा मतदारसंघातील सद्य:परिस्थिती मांडण्यासाठी रविवारी ‘लोकमत’च्या टीमने कोल्हापूर ते शिराळा व्हाया बांबवडे असा एस.टी.तून प्रवास करून जनमानस जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मतदारांशी बोलताना, आजूबाजूचे वातावरण पाहताना मतदान १५ दिवसांवर आले तरी निवडणुकीचे वातावरण दृष्टीसही पडत नाही. जोतिबा दर्शन घेऊन केर्ले येथे गाडीत बसलेले शेतकरी दत्तात्रय पानसे यांना बोलते केले तर ‘शेतकऱ्यांचं तर ठरलंय, आम्ही दुसऱ्या कुणाचा विचारच करत नाही.’ असे ते म्हणाले. याचवेळी बांबवड्याकडे निघालेले अनिल चव्हाण ‘यावेळची लढाई एकतर्फी नाहीच,’ याची जाणीव करून देतात. सुयश पोवार म्हणाला, ‘अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलंय; पण नोकरीचा कॉल नाही. सरकारकडून अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. आता परिवर्तन अटळ वाटत आहे.’