शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म; भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार"- PM मोदी
2
शरद पवारांनी दिला आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा सल्ला, जरांगे पाटील म्हणाले, आधी मराठ्यांना...
3
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
4
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
5
Womens T20 World Cup स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात हरमनप्रीत ब्रिगेड अडखळली!
6
Thane: तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचा खून, तरुणीसह दाेघे पाेलिसांच्या ताब्यात
7
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
8
'रन आउट' करूनही मिळाली नाही विकेट! हरमनप्रीतसह स्मृतीलाही आला राग (VIDEO)
9
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
10
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
11
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
12
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
13
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
14
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
15
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
16
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
17
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
18
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
19
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
20
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?

नागणवाडी प्रकल्प काम बंदचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 4:25 AM

निवेदनातील आशय असा, मागील महिन्यात १५ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी, पुनर्वसन अधिकारी आणि धरणग्रस्त शेतकरी ...

निवेदनातील आशय असा, मागील महिन्यात १५ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी, पुनर्वसन अधिकारी आणि धरणग्रस्त शेतकरी यांची पुनर्वसनासंदर्भात आढावा बैठक झाली. या बैठकीत संकलन दुरुस्ती करावी, जमीन वाटप करणे, आर्थिक पॅकेज वाटप करणे, धरणाचा नियत दिनांक निश्चित करणे, जमीन वाटप केलेल्या प्रकल्पग्रस्तांना जिल्ह्यात कुठेही जमीन उपलब्ध करून देणे अशा मागण्या प्रकल्पग्रस्त कमिटीने केलेल्या होत्या. या बैठकीत हसन मुश्रीफ यांनी सर्व अधिकाऱ्यांना प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्ननिहाय याद्या घेऊन महिनाभरात पुनर्वसन आणि प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांची पूर्तता करावी अशा सूचना दिल्या होत्या; मात्र या महिन्याभरात अधिकाऱ्यांनी एकाही मागणीची सोडवणूक केली नाही. त्याचबरोबर पुनर्वसन कार्यालयाकडून नातू आणि सून यांचा कुटुंबांमध्ये समावेश करता येत नाही असे सांगून काही प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. मात्र, याच प्रकल्पातील ९५ टक्के संकलन दुरुस्तीमध्ये नातू आणि सून यांचा कुटुंबांमध्ये समावेश केला असून, उर्वरित पाच टक्के शेतकऱ्यांवर हा अन्याय का? केवळ १० ते १२ प्रकल्पग्रस्तांची संकलन दुरुस्ती शिल्लक आहे ती दुरुस्ती करून मिळावी.

आधी पुनर्वसन मग धरण असा कायदा असतांना पुनर्वसन न करता धरणाचे काम सुरू आहे. आमचा धरणाला विरोध नाही; मात्र राहिलेल्या लोकांचे पुनर्वसन लवकरात लवकर व्हावे. यावेळी धनाजी पाटील, एस. आर. फराकटे, अजित इंदूलकर, विक्रम पाटील, विठ्ठल फराकटे, बळवंत फराकटे, वसंत पाटील, सिराज देसाई उपस्थित होते.