शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा?; तिसऱ्या आघाडीचे राजरत्न आंबेडकरांचं विधान
2
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
3
संपादकीय: बिऱ्हाड गोमातेच्या पाठीवर..
4
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
5
पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू; बावधनमधील रिसॉर्टवरुन केलं होतं उड्डाण
6
"हिचं तोंड काळं करा...", तृप्ती डिमरीवर भडकल्या महिला, पोस्टरवर काळं फासलं; प्रकरण काय?
7
Post Officeची भन्नाट स्कीम, ५ वर्ष महिन्याला मिळतील ₹९,२५०; पुढेही कमाई हवी असेल तर काय कराल?
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून मिळणार १४९२ कोटी निधी
9
देवानेच अद्दल घडवली! आधी मूर्ती चोरली, चार दिवसांनी पुन्हा परत केली; चिठ्ठी लिहून माफी मागितली
10
"तुम्हाला किंमत चुकवावी लागेल", नेतन्याहूंचा इशारा; इराण म्हणाले, "प्रत्युत्तर दिलं तर..."
11
यावेळी महायुतीचे अन् २९ मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार; अमित शाहंच्या वक्तव्याने अजित पवार, शिंदे गटात खळबळ 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक
13
मविआचे जागावाटप होणार दसऱ्याला; सलग दोन दिवस बैठका
14
बदलापूर लैंगिक अत्याचार : फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही? उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे
15
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान
16
आयोगाच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईतील १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीस गृहविभागाचा नकार
17
मायदेशात सलग १८वा मालिका विजय; भारताने बांगलादेशला दिला व्हाइटवॉश
18
सहलीला जाताना बस पेटली; २५ विद्यार्थी, शिक्षकांचा मृत्यू
19
बनावट सुप्रीम काेर्टात सुनावणी, उद्याेजकाला घातला सात काेटींचा गंडा 
20
गुंतवणूकदार झाले तरुण; ४०% अवघे तिशीतलेच

‘शाहू’साठी मुश्रीफांचा पाठिंबा स्वागतार्ह

By admin | Published: July 25, 2016 11:56 PM

संग्रामसिंह नलवडे : बिनविरोधचे आवाहन

गडहिंग्लज : शाहू साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आमदार हसन मुश्रीफ यांनी समरजितसिंह घाटगे यांना दिलेला बिनशर्त पाठिंबा स्वागतार्ह आहे. अन्य नेत्यांनीही त्यांच्या निर्णयाचे अनुकरण करावे आणि संपूर्ण देशात नावलौकिक असलेल्या कारखान्याची निवडणूक बिनविरोध करून कारखान्याचे संस्थापक विक्रमसिंह घाटगे यांच्या ऋणातून कागलच्या जनतेने उतराई व्हावे, असे आवाहन गडहिंग्लज साखर कारखान्याचे उपाध्यक्ष संग्रामसिंह नलवडे यांनी पत्रकातून केले आहे.शाहू महाराजांच्या विचाराने विकासाची तळमळ घेऊन राजेंनी शेतकऱ्यांसाठी हयात घालविली. त्यांनी उभारलेला शाहू कारखाना सहकाराचा मानदंड आहे. सध्या साखर कारखान्यांची अवस्था दयनीय आहे. अशा परिस्थितीत काटेकोर नियोजन व काटकसर करून त्यांनी व त्यांच्या पश्चात समरजितसिंह यांनी शाहू कारखाना सुरळीत चालू ठेवला आहे. कागल तालुक्याच्या विकासाचे खरे शिल्पकार विक्रमसिंह घाटगे हेच आहेत. या कारखान्याची निवडणूक बिनविरोध करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात यावी. जनता सुजाण आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)दोघांची तळमळ एकचस्व. आप्पासाहेब नलवडे यांनी ११ महिन्यांत गडहिंग्लज साखर कारखाना उभा करून शिल्लकशासकीय भागभांडवल सरकारला परत केले. विक्रमसिंहराजे आणि त्यांचे विचार व तळमळ एकच होती. शेतकऱ्यांचा विकास डोळ्यासमोर ठेवून दोघांनी वाटचाल केली, असेही नलवडे यांनी पत्रकात आवर्जून नमूद केले आहे.