शहरं
Join us  
Trending Stories
1
बच्चू कडूंना CM शिंदेंनी दिला जबर झटका! प्रहारचा 'हा' आमदार शिवसेनेत करणार प्रवेश?
2
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू
3
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
4
Women's T20 World Cup Points Table- भारताच्या गटात न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचा दबदबा
5
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
6
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
7
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
9
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
10
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
11
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
12
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
13
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
14
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
15
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
16
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
17
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
18
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
19
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
20
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर

चार मुलींचे अपहरण; पाेलिसांनी लावला छडा 

By राजकुमार जोंधळे | Published: June 19, 2024 10:10 PM

आठ दिवसात शाेध : पनवेल, धाराशिवमधून घेतले ताब्यात

राजकुमार जाेंधळे / लातूर : शहरासह जिल्ह्यातील विविध पाेलिस ठाण्याच्या हद्दीतून अपहरण केलेल्या तीन आणि हरवलेल्या एका मुलीचा पाेलिसांनी आठ दिवसात शाेध घेत वेगवेगळ्या शहरातून त्यांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने केली आहे.

पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरासह जिल्ह्यातील विविध पाेलिस ठाण्यात अपहरण आणि हरवल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले हाेते. जिल्हा पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांनी या अपहरण केलेल्या, हरवलेल्या मुलींचा शाेध घेण्याचे आदेश दिले हाेते. त्यानुसार गत आठ दिवसांपासून स्थानिक पाेलिस आणि एएसटीयूच्या पथकाने समांत शाेध माेहीम हाती घेतली. गत दाेन वर्षांपासून जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या अपहरणाच्या गुन्ह्यातील मुलींचा शोध घेण्यात आला. या मुली पनवेल-नवी मुंबई, उमरगा (जि.धाराशिव), नळेगाव (जि.लातूर) आणि कसबे तडवळे (जि. धाराशिव) येथे असल्याचा सुगावा लागला. पाेलिसांनी त्या-त्या ठिकाणावर छापा मारुन मुलींना ताब्यात घेतले. याप्रकरणी आराेपींना पाेलिस पथकाने अटक केली आहे.

ही कारवाई पाेलिस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर पाेलिस अधीक्षक डाॅ. अजय देवरे, उपाधीक्षक गजानन भातलवंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपाेनि. दयानंद पाटील, पोउपनि. सूर्यवंशी, सदानंद योगी, प्रकाश जाधव, मणियार, वंगे, लता गिरी यांच्या पथकाने केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी