शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

निसर्गाच्या लहरीपणामुळे नापिकी आली, नैराश्यात शेतकऱ्याने संपवले जीवन

By संदीप शिंदे | Published: August 21, 2023 4:43 PM

नापिकीमुळे कर्ज कसे फेडणार या विवंचनेत शेतकऱ्याने संपवले जीवन

वलांडी (जि.लातूर) : देवणी तालुक्यातील इस्लामवाडी येथे कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली. तिरुपती व्यंकटराव अंकुलगे (वय ४२) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.

देवणी तालुक्यात गेल्या दोन वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. यावर्षी उशीरा झालेली पेरणी आणि त्यानंतर गोगलगायीचा प्रादुर्भाव त्यातच पाऊस नसल्याने शेतातील पीक हातून जात आहे. तिरुपती अंकुलगे यांना दोन एकर शेती असून, गेल्या दोन वर्षांपासून शेतीचे उत्पन्न घटले होते. त्यामुळे रोजंदारी करण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. मुलीच्या लग्नासह घरप्रपंच चालविण्यासाठी त्यांना खासगी कर्ज काढावे लागले होते.

नापिकीमुळे कर्ज कसे फेडणार या विवंचनेत त्यांनी रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, दोन मुले, विवाहित मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर वलांडी येथील प्राथमिक अरोग्य केंद्रात शवविच्छेदन करुन रविवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी देवणी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोहेकॉ लामतुरे करीत आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीlaturलातूरfarmer suicideशेतकरी आत्महत्या