शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

हमीभाव केंद्रांवरून लातूरात शेतकरी आक्रमक, १०० ट्रॅक्टरसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या

By संदीप शिंदे | Updated: January 28, 2025 17:59 IST

५४ हमीभाव खरेदी केंद्र अचानक बंद झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप

लातूर : हमीभावाने सोयाबीन खरेदीस केवळ चार दिवस शिल्लक राहिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली असताना जिल्ह्यातील खरेदीचे उद्दिष्ट सोमवारी रात्री पूर्ण झाल्याने मंगळवारपासून वजनकाटे स्थिरावले आहेत, तर मापतोल थांबले आहे. त्यामुळे शेतकरी अन् केंद्रांवरील कर्मचाऱ्यांची झोपच उडाली आहे. 

दरम्यान, मंगळवारी दुपारी १०० ट्रॅक्टरसह शेतकरी रस्त्यावर आले असून, बार्शी रोडवरील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वाहनांसह शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला आहे. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. शेतकरी संघटना आणि अखिल भारतीय छावा संघटनेचा या आंदोलनात सहभाग आहे. जिल्ह्यातील ५४ हमीभाव खरेदी केंद्राची मुदत वाढविण्यात यावी, नाेंदणी केलेल्या सर्वच शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. दरम्यान, हजारो वाहनांच्या ५४ हमीभाव खरेदी केंद्रांसमोर रांगा लागल्या असून, खरेदीस मुदतवाढ देण्याची मागणी आहे.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र