शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
2
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
3
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
4
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
5
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
6
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
7
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
8
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
9
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल
10
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
11
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार
12
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
13
WTC Final Race : दोघांत तिसरा सीन! भारत-ऑस्ट्रेलियाला फाइट देतीये लंकेची टीम
14
बाबा राम रहिमने पुन्हा मागितला २० दिवसांचा पॅरोल, हरियाणा विधानसभा निवडणुकीवर होणार परिणाम   
15
युवीने सांगितला जुना किस्सा! चाहत्यांनी फटकारले; दीपिकाची बदनामी केल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?
16
तरुणांसाठी खुशखबर! महिन्याला मिळणार ५ हजार रुपये, केंद्र सरकारने केली मोठी घोषणा
17
झेड प्लस सुरक्षा नाकारून एकनाथ शिंदेंना शहीद करायचे होते; संजय शिरसाटांचा रोख कुणाकडे?
18
काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने अपघात; ४ कामगारांचा मृत्यू, येवलेवाडीतील घटना
19
ठाकरे सेनेच्या 'विजयी धमाक्या'ने शिंदेसेनेत खळबळ; 'सिनेट' निकालाने 'आदित्य ब्रिगेड'ला बळ, मुंबईत देणार धक्का?
20
अयोध्येतील पराभवावर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बोलले, हरियाणात केलं मोठं विधान

आषाढीवारीत गेलेल्या शेतकरी दांपत्याच्या घराला आग

By संदीप शिंदे | Published: June 24, 2023 8:23 PM

प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही आषाढीवारीसाठी विठ्ठल नामाचा जयघोष करीत शेतकरी दांपत्य वारीमध्ये सहभागी झाले

चाकूर : तालुक्यातील उजळंब येथील एका घरास शार्टसर्किट होऊन आग लागली. यामध्ये घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. त्यामुळे संसार उघड्यावर पडला असून, ग्रामस्थांतुन हळहळ व्यक्त केली जात आहे.दरम्यान, आ. बाबासाहेब पाटील यांनी घटनास्थळी भेट देत नुकसानीचा पंचनामा करून तातडीने मदत देण्याचे प्रशासनास आदेश दिले आहेत.

उजळंब येथील भगवान देवराव जाधव आणि पत्नी विजयाबाई भगवान जाधव हे गेली अनेक वर्षापासून आळंदी पंढरपुरची आषाढी पायी वारी न चुकता करणारे दाम्पत्य आहे. प्रतिवर्षाप्रमाणे ते यंदाही आषाढीवारीसाठी विठ्ठल नामाचा जयघोष करीत वारीमध्ये सहभागी झाले होते. 

परंतु, शार्टसर्किट होऊन त्यांचे राहते घर तसेच घरातील रोकड, सोने, कपडे, भांडी, धान्य, खरीप हंगामासाठीचे खत-बियाणे यासह सर्वच वस्तु जळून खाक झाले. याबाबत आ. बाबासाहेब पाटील यांना माहिती मिळताच त्यांनी संबंधित घरी भेट देऊन पाहणी करीत आर्थिक मदत केली. तसेच तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी, असे आदेश महसुल प्रशासनास दिले आहेत.

टॅग्स :laturलातूरashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022fireआग