शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
2
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
3
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
4
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
5
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
6
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
7
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
8
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
9
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
10
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
11
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
12
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
13
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
14
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
15
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
16
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
17
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
18
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
19
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
20
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?

औशात काँग्रेसचे ‘जवाब दो’ आंदोलन; तहसील कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी

By संदीप शिंदे | Published: April 17, 2023 5:53 PM

यावेळी आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत तीव्र विरोध दर्शविला.

औसा : जम्मु काश्मिरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्लाबाबत केलेल्या वक्तव्याने सरकारची पोलखोल केली आहे, असा आरोप करीत औसा येथील तहसील कार्यालयासमोर काँग्रेसच्यावतीने केंद्र सरकारच्या विरोधात सोमवारी ‘जवाब दो’ आंदोलन करण्यात आले.

यावेळी आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत तीव्र विरोध दर्शविला. यावेळी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांमार्फत शासनाकडे पाठविण्यात आले. यावेळी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमर खानापुरे, माजी जिल्हा परिषद नारायण लोखंडे, हणमंत राचट्टे, दत्तोपंत सूर्यवंशी, शहराध्यक्ष शकील शेख, आनंद कांबळे, महेबूब कारभारी, पाशा शेख, हमीद सय्यद, ॲड. फय्याज शेख, हाजी शेख, निर्गुण सांळुके, खादर सय्यद आदींसह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. याप्रसंगी कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर आंदोलन करीत केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.

टॅग्स :congressकाँग्रेसlaturलातूरBJPभाजपा