शहरं
Join us  
Trending Stories
1
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
2
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
3
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
4
Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
5
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
6
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
7
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
8
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
9
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
10
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
11
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
12
ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
13
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
14
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
15
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
16
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
17
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
18
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
19
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
20
Pitru Paksha 2024: दक्षिण दिशेला फक्त श्राद्ध विधी केले जातात, अन्य शुभ कार्य नाही; का ते जाणून घ्या!

“काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप हे सर्वच पक्ष जातीपुरते मर्यादित”; प्रकाश आंबेडकरांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 11:03 AM

मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे अशी सरळ मागणी केली आहे. मात्र, राजकीय पक्ष आढेवेढे घेत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क , लातूर : काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप हे सर्वच राजकीय पक्ष जातीपुरते मर्यादित आहेत. त्यांना आपला पक्ष सार्वत्रिक करण्याची संधी असल्याने त्यांनी मराठा व ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केले.

लातुरात ओबीसी आरक्षण बचाव यात्रा पोहोचल्यानंतर त्यांची सभा झाली. यावेळी ॲड. आंबेडकर म्हणाले, आरक्षणाच्या प्रश्नावरून सामाजिक दरी निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत राजकीय पक्षांनी भूमिका घेणे गरजेचे आहे. मात्र, राजकीय पक्षाचे नेते त्यांच्या जातीपुरते मर्यादित आहेत. मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे अशी सरळ मागणी केली आहे. मात्र, राजकीय पक्ष आढेवेढे घेत आहेत. जरांगे यांच्या समर्थनार्थ अथवा विराेधात भूमिका घेत नाहीत अशी  टीका त्यांनी केली.

 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरreservationआरक्षण