शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
3
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
4
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
5
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
6
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
7
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
8
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
9
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
10
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
11
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
12
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
13
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
14
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
15
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
16
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
17
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
18
घटनास्थळी दहशतीच्या खुणा, रस्त्यांवर शुकशुकाट, लष्कराची वर्दळ, हल्ल्यानंतर पहलगाममध्ये आहे अशी परिस्थिती
19
Pahalgam Attack Update : "इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
20
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!

प्रियकरावर मनापासून प्रेम करुनही 'या' पाच कारणांमुळे मुली प्रेमसंबंध तोडतात

By पवन देशपांडे | Updated: January 25, 2018 16:59 IST

माणसं प्रेमात पडतात पण सर्वच जण प्रेमात यशस्वी ठरत नाहीत.  प्रेमात यशस्वी होण्यासाठी दोघांच्याही मनात परस्पराबद्दल प्रेम आणि आदराची भावना असणे आवश्यक असते.

ठळक मुद्देमुले निर्णय घेताना प्रेयसीच्या मताला फारशी किंमत देत नाहीत.ज्यावेळी तुम्ही कोणाला खास वेळ देता त्याचा अर्थ ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात खूप महत्वाची आहे.

मुंबई-  माणसं प्रेमात पडतात पण सर्वच जण प्रेमात यशस्वी ठरत नाहीत.  प्रेमात यशस्वी होण्यासाठी दोघांच्याही मनात परस्पराबद्दल प्रेम आणि आदराची भावना असणे आवश्यक असते. अनेकदा आपल्या छोटया-छोटया चुकांमुळे एका चांगल्या नात्याचा शेवट होतो. 

- अनेकदा मुले रिलेशनशिपमध्ये असताना मुलींना महत्व देणे बंद करतात. त्यामुळे प्रियकराच्या आयुष्यात आपल्याला फारसे महत्व राहिलेले नाही असे मुलींना वाटते. मुले निर्णय घेताना प्रेयसीच्या मताला फारशी किंमत देत नाहीत. अशा मुलांपासून मुली लवकर दूर जातात. 

- आयुष्यात वेळेला खूप महत्व आहे. वेळ पैशांपेक्षाही जास्त महत्वाची असते. ज्यावेळी तुम्ही कोणाला खास वेळ देता त्याचा अर्थ ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात खूप महत्वाची आहे. तुम्ही तुमच्या प्रेयसीला वेळ द्या, तिला समजून घेण्याचा प्रयत्न करा. जी मुल वेळ देत नाहीत ते नाते तोडायला मुलींना अजिबात संकोच वाटत नाही.                                                                  

-  शरीरसंबंधात प्रियकर-प्रेयसी शरीराने एकत्र येतात तेव्हा ते मनानेही एकत्र येणे आवश्यक असते. जी मुल फक्त शरीरसंबंधांसाठी मुलीचा वापर करतात त्या नात्यात ब्रेकअप ठरलेला असतो. 

- जेव्हा प्रेमात स्वार्थीपणा सुरु होता. प्रियकर प्रेयसीपासून गोष्टी लपवायला सुरुवात करतो ते सुद्धा नाते तुटण्यामागचे एक कारण ठरते. 

- प्रियकर जेव्हा प्रेयसीची दुस-या मुलीबरोबर तुलना करतो ते मुलींना अजिबात सहन होत नाही. एकदा-दोनदा खोडकरपणा म्हणून प्रेयसी अशी तुलना खपवून घेते पण वारंवार असे घडत असेल तर ती नाते तोडण्याचा निर्णय घ्यायला अजिबात कचरत नाही.