शहरं
Join us  
Trending Stories
1
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
2
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळविरांनी..."
3
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
4
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
5
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात
6
आता मनोज जरांगे यांचा भाऊही आंदोलन करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला इशारा
7
"धर्माच्या नावाखाली गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका", निवृत्ती महाराजांचं कळकळीचं आवाहन, कीर्तन चर्चेत
8
“वाढत्या लोकप्रियतेमुळेच घाबरलेल्या भाजपाकडून राहुल गांधींना धमक्या”; काँग्रेसची टीका
9
मोसादही पाहत राहिल... ना मिसाईल, ना बाँब; घातक एनर्जी वेव्हजचे शस्त्र भारताच्या हाती लागणार
10
‘लाडकी बहीण’पेक्षा कांद्याला भाव द्या, भाजपा-काँग्रेसला उखडून फेकायचे दिवस आलेत: बच्चू कडू
11
नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर, पीएम विश्वकर्मा योजनेच्या कार्यक्रमाची वर्ध्यात जोरदार तयारी
12
बिहारचे मराठमोळे, दबंग आयपीएस शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; एवढे काय घडले?
13
Kolkata Doctor Case : संदीप घोष, अभिजित मंडलच्या मोबाईलमध्ये दडली आहेत अनेक गुपितं; CBI चा मोठा दावा
14
भारतात कुठे वापरले जातात सर्वाधिक कंडोम? राज्याचं नाव जाणून थक्क व्हाल!
15
"पापा कहते हैं, "बड़ा नाम करेगा"; R Ashwin च्या वडिलांनी एन्जॉय केली लेकाची फटकेबाजी
16
‘’राहुल गांधींना जीवे मारणारी धमकी सहन करणार नाही; ‘ईंट का जवाब पत्थर से देंगे’’, नाना पटोले यांचा इशारा   
17
'बलात्कार, व्हिडीओ अन् दुसऱ्यांसोबत ठेवायला लावले संबंध'; भाजपा आमदारावर गुन्हा
18
"राहुल गांधी यांना १०० वेळा दहशतवादी म्हणेन’’, रवनीत सिंग बिट्टू यांची टीका   
19
विधानसभेपूर्वी तुतारी हाती घेणार?; चर्चेनंतर भाजप आमदार अश्विनी जगताप यांचं स्पष्टीकरण 
20
मोदींच्या पोस्टवर वीरेंद्र सेहवागची प्रतिक्रिया; पण काही वेळातच पोस्ट केली डिलीट, कारण...

मध्य प्रदेशात मोठा अपघात! सात जणांचा मृत्यू; दहा जण जखमी, अंगावर काटा आणणारे दृश्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 7:12 PM

मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यात भीषण अपघात.

मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघात एकूण सात जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत सात मजुरांचा मृत्यू झाला आहे, तर दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव वेगाने जाणारा टॅम्पो आणि ऑटो यांची धडक झाल्याने हा अपघात झाला. वेगाने येणाऱ्या वाहनाने ऑटोला जोरदार धडक दिली त्यामुळे ऑटोमध्ये बसलेले मजूर वाहनाखाली गाडले गेले.

दरम्यान, सर्व मृत व जखमी प्रतापपूर येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. ते ऑटोने प्रवास करत होते. रेल्वेने पुढील प्रवास करण्यासाठी ते ऑटोने सिहोरा स्थानकाकडे जात होते. पण खमरिया गावाजवळ हा भीषण अपघात झाला. यामध्ये एका मुलासह सात जणांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली. त्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी नाकाबंदी करून राज्य महामार्गावरील वाहतूक रोखून धरली. प्रशासनाने तातडीने या अपघाताची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. स्थानिक पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला असून, चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला की आणखी काही कारण आहे, याचा तपास सुरू आहे.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशAccidentअपघातDeathमृत्यू