शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

भीषण दुर्घटना, शाळेतील विद्यार्थ्यांवर कोसळली भिंत, ढिगाऱ्याखाली सापडून ४ मुलांचा मृत्यू  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2024 8:16 PM

Madhya Pradesh: मध्य प्रदेशमधील रीवा जिल्ह्यामध्ये आज एक भीषण दुर्घटना घडली. येथील एका गावात शालेय विद्यार्थ्यांवर भिंत कोसळून झालेल्या अपघाताता ४ मुलांचा मृत्यू झाला.

मध्य प्रदेशमधील रीवा जिल्ह्यामध्ये आज एक भीषण दुर्घटना घडली. येथील एका गावात शालेय विद्यार्थ्यांवर भिंत कोसळून झालेल्या अपघाताता ४ मुलांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या मुलांमध्ये एकाच कुटुंबांतील तीन मुलांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शाळा सुटल्यानंतर ही मुले शाळा सुटल्यानंतर शाळेच्या गेटजवळ उभी होती. तेवढ्यात शेजारी असलेल्या एका घराची भिंत या विद्यार्थ्यांवर कोसळली. या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली पाच मुलं सापडली. स्थानिकांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले. तसेच या मुलांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. त्यानंतर त्यांना त्वरित संजय गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही सर्व मुले सनऋषी शाळेचे विद्यार्थी होते. याशिवाय या दुर्घटनेत एक महिलासुद्धा जखमी झाली. 

मिळालेल्या माहितीनुसार सतत पडत असलेल्या पावसामुळे जुन्या मातीच्या घराची भिंत ओली झाली होती. त्यामुळे ती कोसळून शाळेतील मुले तिच्या खाली सापडली. या दुर्घटनेत गुप्ता कुटुंबातील अंशिका गुप्ता, सिद्धार्थ गुप्ता आणि मान्या गुप्ता या ३ मुलांचा मृत्यू झाला. त्यांच्याबरोबरच अनुज प्रजापती या मुलाचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला. तर राणी प्रजापती ही महिला या दुर्घटनेत जखमी झाली. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेश