शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सीमेलगत विणणार २२८० किमी लांब रस्त्यांचं जाळं, मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
पहिल्यांदाच जम्मू काश्मीरची निवडणूक लढणाऱ्या ठाकरेंच्या उमेदवारांना किती मते मिळाली?
3
"मोदी-शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील ७.५ लाख कोटी आणि ५ लाख रोजगार गुजरातने पळवले’’, काँग्रेसचा गंभीर आरोप  
4
अदानी समूहानंतर 'ही' कंपनी हिंडेनबर्गच्या रडारवर; Roblox वर आरोप काय?
5
'गधराज' वरून सलमान खान, Bigg Boss चे मेकर्स अडचणीत? नक्की काय घडलं वाचा...
6
'धनगर समाजाचा मार्ग मोकळा होतो मग आमचा का होत नाही?'; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला सवाल
7
"असा प्रत्येक कट महाराष्ट्रातील लोक उधळून लावतील", मोदींचा काँग्रेसविरोधात आक्रमक पवित्रा
8
देशातील गरिबांना 2028 पर्यंत मोफत धान्य मिळणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय
9
हरयाणातील निवडणुकीच्या निकालावर रॉबर्ट वाड्रांची प्रतिक्रिया, ईव्हीएम बॅटरीच्या मुद्द्यावर म्हणाले...
10
मनोज जरांगेंशी पंगा घेणाऱ्या अपक्ष आमदाराने भाजपाकडून निवडणूक लढण्याची केली घोषणा
11
"जितना हिंदू बंटेगा, उतना...", असं का बोलले पंतप्रधान मोदी? महाराष्ट्रातील जनतेला केलं मोठं आवाहन
12
'असरदार' सरदार! अर्शदीपची Top 10मध्ये एन्ट्री; हार्दिक पांड्याही दुसऱ्या यादीत Top 3 मध्ये!
13
 "महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार, जाहिराती जोरदार", 90 कोटींच्या कंत्राटावर जयंत पाटलांची संतप्त पोस्ट
14
हरयाणात 14 जागांवर काँग्रेसचा निसटचा पराभव; आम आदमी पक्षामुळे गमावल्या 5 जागा
15
हरयाणात निकालांनंतर भाजपाचं अर्धशतक पूर्ण, दोन अपक्ष आमदारांनी दिला पाठिंबा
16
Trent shares: TATA च्या 'या' शेअरनं रचला इतिहास, २ दिवसांपासून मोठी खरेदी; एक्सपर्ट बुलिश
17
फायद्याची बातमी! २०० रुपये वाचवून गुंतवणूक करा, मॅच्युरिटीवर २८ लाख मिळतील; LIC ची जबरदस्त योजना
18
गुणरत्न सदावर्तेंनी 'बिग बॉस'चे नियम बसवले धाब्यावर, आधी ढाराढूर झोपले आता घातला गोंधळ!
19
कर्मचाऱ्यांसाठी ESIC बाबत महत्त्वाची बातमी, सरकारचा मोठा निर्णय, अनेकांना मिळणार लाभ!
20
वाढदिवस ठरला शेवटचा! केक, पापड आणि...; ५ वर्षांच्या मुलाच्या मृत्यूमागचं सत्य काय?

१0 विद्यार्थ्यांच्या आहारासाठी मिळतात १४ रुपये

By admin | Published: July 19, 2016 12:25 AM

पोषण आहार तयार करण्यासाठी १0 विद्यार्थ्यांमागे १४ रुपये ३0 पैसे अनुदान देण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती.

गणेश मापारी /खामगाव (जि. बुलडाणा)जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रथिने युक्त आहार देण्याचा गाजावाजा करण्यात येत असला तरी या योजनेतून विद्यार्थ्यांंची थट्टाच चालविण्याचा प्रकार समोर येत आहे. पोषण आहार तयार करण्यासाठी १0 विद्यार्थ्यांमागे १४ रुपये ३0 पैसे अनुदान देण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.जिल्हा परिषद, नगर परिषद व महापालिकांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांंची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. त्यामुळे या शाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारण्या सोबतच विद्यार्थ्यांंनीही जिल्हा परिषदेच्या शाळांना पसंती द्यावी यासाठी वेगवेगळ्या योजना शासनाकडून राबविल्या जात आहेत. पहिली ते आठवी पर्यंंतच्या विद्यार्थ्यांंसाठी उष्मांक व प्रथिनेयुक्त पोषण आहार देण्यात येतो. ग्रामीण भागातील शाळांना तांदुळा सोबतच इतर धान्याचा पुरवठा करण्यात येतो व सदर धान्य शिजविण्यासाठी लागणारे इंधन आणि भाजीपाला खरेदी करण्याकरिता शासनाकडून अनुदान दिल्या जाते. या अनुदानाच्या रकमेत नुकतेचा वाढ करण्यात आली आहे. आता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांंचा आहार बनविण्यासाठी प्रति विद्यार्थी १.४३ पैसे इतका खर्च देण्यात येतो. तर शहरी भागासाठी तयार आहार पुरवठा करणार्‍या संस्थांना प्रति विद्यार्थी ३ रुपये ६७ पैसे इतके अनुदान दिल्या जाते. अशाप्रकारे पहिली ते पाचवी पर्यंंतच्या जिल्हा परिषद शाळेच्या १0 विद्यार्थ्यांंसाठी १४ रुपये ३0 पैसे एवढय़ा तोकड्या स्वरुपाचे अनुदान देणे म्हणजे शासनाकडून मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांंची थट्टा चालविण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. १४ रुपयांमध्ये एका विद्यार्थ्याचा आहार तयार होणे कठीण असतांनाही एवढय़ा रुपयात १0 विद्यार्थ्यांंचा आहार तयार करण्याच्या या योजनेच्या कल्पनेबाबत सखेद आश्‍चर्य व्यक्त केल्या जात आहे.सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांंसाठी मिळतात १ रुपया ९३ पैसेशालेय पोषण आहार योजनेतून सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांंंना ७00 उष्मांक आणि २0 ग्रॅम प्रथिने युक्त आहार देण्यात यावा, असे निर्देश आहेत. या विद्यार्थ्यांंचा आहार तयार करण्यासाठी इंधन आणि भाजीपाला खरेदी करण्याकरिता प्रति विद्यार्थी १ रुपया ९३ पैसे अनुदान दिल्या जाते.