शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

१२३ गावांतील पिण्याचे पाणी दूषित

By admin | Published: September 21, 2015 1:27 AM

सतत बदलत्या हवामानामुळे जिल्ह्यातील आदिवासी, दुर्गम, ग्रामीण भागांत साथीच्या आजारांनी बहुतांशी रुग्ण त्रस्त आहेत.

सुरेश लोखंडे , ठाणेसतत बदलत्या हवामानामुळे जिल्ह्यातील आदिवासी, दुर्गम, ग्रामीण भागांत साथीच्या आजारांनी बहुतांशी रुग्ण त्रस्त आहेत. गॅस्ट्रोसह अतिसार, हगवण, कावीळ, हिवताप, डेंग्यू आणि विषमज्वर आदी साथीच्या आजारांनी त्रस्त असलेल्या गावपाड्यांना होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या स्रोतांमधील पाण्याचे नमुने तपासले असता सुमारे १२३ गावांचे पाणी दूषित असल्याचे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या निदर्शनास आले. जलजन्य साथीच्या आजारांना नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रथमत: शुद्ध पाण्याचा पुरवठा होणे अपेक्षित आहे. त्यादृष्टीने अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड, शहापूर या तालुक्यांतील गावपाड्यांना होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या स्रोतांच्या, विहिरींच्या, नळांच्या सुमारे एक हजार २४३ पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केली असता त्यातील १२३ पाण्याचे नमुने दूषित असल्याचे उघड झाले आहे. पावसाळ्यातील साथीच्या आजारांना वेळीच आळा घालण्यासाठी आरोग्य यंत्रणेने जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींकडून होणाऱ्या पाणीपुरवठ्याची तपासणी केली. त्याअंतर्गत दूषित पाणीपुरवठा होणाऱ्या ग्रामपंचायतींना लाल कार्ड देऊन त्यांचे अशुद्ध पाणी देणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये वर्गीकरण केले.