शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

‘कॅशलेस’मुळे १४ लाख बँक कर्मचारी अडचणीत

By admin | Published: April 10, 2017 3:53 AM

नव्या तंत्रज्ञानामुळे दिवसेंदिवस रोजगार नष्ट होत चालला असून, कॅशलेस अर्थव्यवस्था आल्यास

संगमनेर (अहमदनगर) : नव्या तंत्रज्ञानामुळे दिवसेंदिवस रोजगार नष्ट होत चालला असून, कॅशलेस अर्थव्यवस्था आल्यास साडेतेरा लाख बँक कर्मचारी व पाच लाख ‘एटीएम’ कर्मचारी बेरोजगार होतील, अशी भीती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. येथील सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात ते म्हणाले, तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करून देण्यासाठी सरकारने पावले उचलावीत. शिक्षण क्षेत्रातील गुंतवणूक ही सर्वांत जास्त समाजहिताची असूनदेखील भाजपा सरकार अगदी तुटपुंजी रक्कम उच्च शिक्षणावर खर्च करत आहे. अवघ्या एक हजार कोटी रुपयांच्या तरतुदीत जागतिक दर्जाचे २० विश्वविद्यालये भारतात कसे उभे राहणार? असा सवाल उपस्थित करत ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी सरकारला हलवले पाहिजे, अन्यथा भारतावर मोठे आर्थिक संकट ओढावेल.संस्थेचे प्रमुख आ. डॉ. सुधीर तांबे यांनी सह्याद्रीच्या ५० वर्षांच्या वाटचालीचा आढावा मांडला. आजच्या शिक्षणात गुणवत्ता हा चिंतेचा विषय बनला असून, पारंपरिक शिक्षणाला विज्ञान, संस्कार, कौशल्य व रोजगारक्षम शिक्षणाची जोड दिल्यास भावी पिढीतील तरुणाईचा आत्मविश्वास वाढेल, अशी आशा माजी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संस्थेच्या वाटचालीतील आठवणींना उजाळा दिला. (प्रतिनिधी)