शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी न्यायालयात १४०० पानी आरोपपत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 01:29 IST

अर्णब गोस्वामी, नितेश सरडा, फिरोज शेख यांना समन्स

रायगड : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रायगड पोलिसांनी सुमारे १४०० पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. याबाबत बुधवारी मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात सुनावणी पार पडली. आरोपींविरोधात दाखल केलेल्या दोषारोपपत्राची दखल न्यायालयाने घेत अर्णब गोस्वामी, नितेश सरडा आणि फिरोज शेख या तिघांना न्यायालयाने समन्स जारी केले आहेत. त्यामुळे ७ जानेवारीला तीनही आरोपींना न्यायालयात हजर राहावे लागणार आहे.अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक भारत वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी, नितेश सरडा आणि फिरोज शेख यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी रायगड पोलिसांनी मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. आता ७ जानेवारीपासून सुनावणी सुरू होणार आहे. दोषारोपपत्राबाबत आरोपी पक्ष उच्च न्यायालयात गेले आहेत. याबाबत न्यायालयाने पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्राची दखल घेऊ नये, असा युक्तिवाद केला. तर उच्च न्यायालयाने वा सर्वोच्च न्यायालयाने याबाबत कोणतीही स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे हा खटला सुरू राहावा, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केला. न्यायदंडाधिकारी यांनी दोन्ही पक्षकारांचा युक्तिवाद ऐकून घेतला.  

टॅग्स :Anvay Naikअन्वय नाईकarnab goswamiअर्णब गोस्वामी