शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
2
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
3
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
4
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
5
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
6
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
7
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
8
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
9
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
10
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
11
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
12
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
13
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
14
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
15
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
16
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
17
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
18
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
19
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...

चार महिन्यांत २०३ महिला शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By admin | Published: April 03, 2016 3:51 AM

अस्मानी संकट व दुष्काळाने हतबल होऊन पतीने मृत्यूला कवटाळल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी पेलणाऱ्या महिलेचा संघर्षदेखील अर्ध्यातच संपल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे.

- सतीश डोंगरे,  नाशिकअस्मानी संकट व दुष्काळाने हतबल होऊन पतीने मृत्यूला कवटाळल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी पेलणाऱ्या महिलेचा संघर्षदेखील अर्ध्यातच संपल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. गेल्या चार महिन्यांत राज्यातील तब्बल २०३ महिला शेतकऱ्यांनी पतीप्रमाणेच मृत्यूला कवटाळून जगाचा निरोप घेतला आहे.१ आॅक्टोबर २०१५ ते जानेवारी २०१६ या चार महिन्यांमध्ये अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक या तीन जिल्ह्यांमध्ये तीन हजार ११४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यात अमरावती जिल्ह्यात १२४, औरंगाबाद ६७, तर नाशिकमध्ये १२ महिला शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले.दुष्काळामुळे शेतीत पुरेसे उत्पन्न मिळत नसल्याने अन् सरकार दरबारी दखल घेतली जात नसल्याच्या निराशेतून महिला शेतकऱ्यांनीसुद्धा असहायतेतून पतीप्रमाणेच आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतला.पतीच्या आत्महत्येनंतर मुलांचे शिक्षण, कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांचा सांभाळ, यांसह शेती पिकविण्याचे आव्हान महिलेसमोर असते. पावसाअभावी नापिकीचे मोठे संकट उभे ठाकल्याने महिला शेतकरीही हताश झाल्याचे चित्र आहे.