शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
3
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
4
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
5
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
6
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
7
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
8
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
9
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
10
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
11
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
12
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
13
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
14
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
15
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल
16
आकाश कोसळले तरी चालेल, न्याय दिला गेलाच पाहिजे!
17
एकत्र लढतील, दिसतील; पण एकत्र राहतील?
18
निवडणुका अनेक, देश एक!
19
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
20
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय

पन्हाळ्याजवळ बस अपघातात मुंबईचे ३० जखमी

By admin | Published: February 22, 2016 2:15 AM

पन्हाळ्यावरून कोल्हापूरकडे देवदर्शनासाठी जाणाऱ्या खासगी आरामबसला बांबरवाडी येथे रविवारी झालेल्या अपघातात ३० प्रवासी जखमी झाले. हे सर्व प्रवासी मुंबईचे असून

कोल्हापूर : पन्हाळ्यावरून कोल्हापूरकडे देवदर्शनासाठी जाणाऱ्या खासगी आरामबसला बांबरवाडी येथे रविवारी झालेल्या अपघातात ३० प्रवासी जखमी झाले. हे सर्व प्रवासी मुंबईचे असून त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. मुंबईहून ३५ पर्यटक खासगी आरामबसमधून रविवारी सकाळी पन्हाळगड येथे पर्यटनासाठी आले होते. नंतर ते कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनसाठी तेथून निघाले. दुपारी कोल्हापूर रस्त्यावरील बांबरवाडी येथे बस चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. यामुळे बस मोठ्या नागमोडी वळणावर खोल शेत जमिनीवर कोसळली. यात बसमधील ३० पर्यटक जखमी झाले. जखमींमध्ये महिला व बालकांची संख्या मोठी आहे. जखमींना तातडीने कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) दाखल केले.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जादा डॉक्टरांची कुमक मागविण्यात आली. काही जखमींवर तत्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली. प्रकृती गंभीर असलेल्या पर्यटकांना प्राथमिक उपचार करून राजारामपुरीतील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. ही आरामबस ही भांडुप येथील असल्याचे जखमींच्या नातेवाइकांनी सांगितले. (प्रतिनिधी)जखमींची नावे : मंथन महेश घाणेकर (वय ७), साक्षी घाणेकर (२६), वेदा सचिन जडियार (४), संदीप सचिन जडियार (१२), महेश बाबू घाणेकर (३२), रोहिणी रामचंद्र गांगरकर (२२), अनुजा सचिन जडियार (३५), सुनंदा लक्ष्मण पकडे (५५), दीक्षा राजेश घाणेकर (३५), किशोर जनार्दन धुरी (२५), ओम्कार रामचंद्र गांगरकर (१६), लक्ष्मण बाबू खोबडे (६५), प्रसाद नामदेव इंदुलकर (४६), योगेश शिगवण इंदुलकर (२८), जान्हवी शिगवण इंदुलकर (२६), प्रेम शिगवण इंदुलकर (४), रोशण प्रभाकर परब (२९, सर्व रा. भांडुप, मुंबई), प्रकाश कृष्णा दिवाळे (३२), लक्ष्मी धोंडू पडे (४५), प्राप्ती प्रकाश दिवाळे (२५), श्रावणी शरद कातकर (२८), शरद रामचंद्र कातकर (३८), सारा शरद कातकर (७), पार्थ शरद कातकर (४), सुशील सोनू जडियार (२८), संजय महादेव दिवाळे (३२), वैशाली तुकाराम उदेक (४८), तुकाराम सोनू उदेक (५०), तेजस तुकाराम गांगरकर (१६, सर्व रा. घाटकोपर, मुंबई)