शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
2
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
3
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
4
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?
5
योगींसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेतून NSG चे ब्लॅक कॅट कमांडो हटवणार, सरकारने आखली नवीन योजना
6
भारत जगाचे नेतृत्व करणार; 6G बाबत सरकारची मोठी घोषणा, Jio-Airtel-BSNL-Vi ग्राहकांना...
7
रशिया-युक्रेन युद्धाचा भारताला मोठा फटका! ३ अब्ज डॉलर्सच्या करारवर सही झाली, पण...
8
ओमर अब्दुल्लांच्या सरकारपासून काँग्रेस चार हात लांब; महाराष्ट्र निवडणुकीशी कनेक्शन?
9
"उद्धव ठाकरे आजारी पडल्याचं टायमिंग साधून निवडणुकीची घोषणा, त्यामागे षडयंत्र तर नाही ना?’’ ठाकरे गटाला शंका
10
T20 WC 24 : आम्ही कमी पडलो, तुमचं प्रेम, टीका यासाठी आभार; श्रेयांका पाटीलची प्रामाणिक कबुली
11
गायत्री शिंगणेंची बंडाची तयारी! शरद पवारांनी उमेदवारी दिली नाही, तर...
12
लढायचं की पाडायचं? मनोज जरांगेंनी २० तारखेला बोलावली अंतिम बैठक
13
ठाकरेंवर टीका करून पक्ष सोडला होता; आता ८ महिन्यात शिंदेसेनेलाही रामराम केला, कारण...
14
Maharashtra Assembly Election 2024 : 'एक महिन्यापासून अजितदादांसोबत बोललो नाही'; राजेंद्र शिंगणे मोठा निर्णय घेणार? दिले स्पष्ट संकेत
15
ICC कडून डिव्हिलियर्सला 'हॉल ऑफ फेम'; विराटचे मित्रासाठी लांबलचक पत्र, आठवणी अन्...
16
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर अरबाज खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "कुटुंबात खूप काही..."
17
"...तर समाजवादी पार्टी स्वबळावर निवडणूक लढवणार", अबू आझमींचा महाविकास आघाडीला इशारा
18
गुजरातमध्ये केमिकल फॅक्टरीमध्ये मोठा अपघात! विषारी वायूमुळे पाच कामगारांचा मृत्यू
19
'बिग बॉस'च्या घरातून बाहेर आल्यानंतर गुणरत्न सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- "माझी पत्नी जयश्री..."
20
3 दिवसांत 12 भारतीय विमानांना बॉम्बच्या धमक्या; आता गृहमंत्रालय करणार कडक कारवाई...

बीडमध्ये ४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By admin | Published: September 16, 2015 12:40 AM

नापिकी आणि डोक्यावरचे कर्ज याला कंटाळून मंगळवारी चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. चालू वर्षात आतापर्यंत १९६ शेतकऱ्यांनी जीवन संपवले आहे.

बीड : नापिकी आणि डोक्यावरचे कर्ज याला कंटाळून मंगळवारी चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. चालू वर्षात आतापर्यंत १९६ शेतकऱ्यांनी जीवन संपवले आहे.शिवाजी महादेव पिंगळे (४५, रा. कासारवाडी ता. गेवराई) यांना चार एकर जमीन आहे. त्यांच्यावर सोसायटीचे कर्ज होते. या चिंतेतूनच त्यांनी राहत्या घरी सोमवारी दुपारी गळफास घेऊन जीवन संपवले. दुसरी घटना आष्टी तालुक्यातील खलाटवाडी येथे घडली. विठ्ठल जालिंदर खलाटे (३०) यांनी मफलरने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावला. कर्जामुळेच त्यांनी आत्महत्या केली. राजेवाडी (ता. माजलगाव) येथे युनूस शब्बीर सय्यद (२८) हा शेतकरी कापूस फवारणीसाठी गेला होता. पावसाअभावी वाढ खुंटलेला कापूस व सोयाबीनमधून कर्ज फिटणार नाही या चिंतेने त्यांना ग्रासले होते. त्यांनी शेतातच विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली. ईट (ता. बीड) येथे पाटीलसाहेब रंगनाथ डोईफोडे (२०) या शेतकऱ्याने नापिकी व कर्जामुळे विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली.