शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
3
संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
4
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
5
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
6
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
7
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
8
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
9
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
10
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
11
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
12
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
13
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
14
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
15
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
16
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
17
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
18
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
19
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
20
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 

शेतकऱ्यांसाठी ४० लाख पंपांची गरज

By admin | Published: May 14, 2016 2:35 AM

राज्यातील शेतकऱ्यांसाठी ऊर्जा बचत करणाऱ्या ४० लाख पंपांची गरज असून, त्यासाठी कोणत्याही कंपन्या पुढाकार घेत असतील तर सरकार त्यांना सर्व प्रकारची मदत करेल

मुंंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी ऊर्जा बचत करणाऱ्या ४० लाख पंपांची गरज असून, त्यासाठी कोणत्याही कंपन्या पुढाकार घेत असतील तर सरकार त्यांना सर्व प्रकारची मदत करेल, असे आश्वासन ऊर्जामंत्री चंद्रेशखर बावनकुळे यांनी दिले. गोरेगाव येथील मुंबई प्रदर्शन केंद्रात आयोजित ‘एलईडी एक्स्पो २०१६’च्या उद्घाटनवेळी ते बोलत होते. या वेळी महाराष्ट्र ऊर्जा विकास संस्थेचे महासंचालक नितीन गद्रे आणि बेस्टचे महासंचालक जगदीश पाटील उपस्थित होते.ऊर्जा क्षेत्रात एलईडी तंत्रज्ञानाने आपले महत्त्व विशद केल्याचे सांगत चंद्रशेखर बावनकुळे या वेळी म्हणाले की, देशासह विदेशात वाणिज्यिक, उद्योग, घरगुती इत्यादी क्षेत्रात एलईडीचा वापर ऊर्जाबचतीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी एलईडी तंत्रज्ञान मोलाची भूमिका बजावत आहे. भारतासारख्या विकसनशील देशाची ऊर्जेची गरज लक्षात घेता केंद्र आणि राज्य सरकार एलईडी तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यास कटिबद्ध आहे. भविष्यात एलईडी तंत्रज्ञानावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील सर्व शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या क्षेत्रात सध्या अस्तित्वात असलेले सर्व दिवे/ ट्युबलाईट / पथदिवे हे एलईडीमध्ये बदलण्याबाबतचे आदेश दिले आहेत. शिवाय १०० शहरांतील रस्त्यांवरील पथदिवे बदलून एलईडी पथदिवे बसवण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. दरम्यान, या प्रदर्शानात चीन, हाँगकाँग, कोरिया, तैवान आणि अमेरिका येथील १५०हून अधिक कंपन्या सहभागी झाल्या असून, हे प्रदर्शन १४ मेपर्यंत खुले आहे. (प्रतिनिधी)