शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
4
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
5
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
6
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
7
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
8
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
9
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
10
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
11
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
12
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
13
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
14
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
15
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
17
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
18
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
19
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
20
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका

अर्धवट प्रकल्पांसाठी ४० हजार कोटींचे कर्ज

By admin | Published: March 03, 2016 4:45 AM

राज्यातील गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली धरणे पूर्ण करण्यासाठी ३० ते ४० हजार कोटींचे कर्ज घेणार असल्याचे जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी बुधवारी येथे सांगितले.

अहमदनगर : राज्यातील गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली धरणे पूर्ण करण्यासाठी ३० ते ४० हजार कोटींचे कर्ज घेणार असल्याचे जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी बुधवारी येथे सांगितले.महाजन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली. या बैठकीस पालकमंत्री राम शिंदे, गोदावरी विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक पी़ ए़ बिराजदार, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राम घाटे, जिल्हाधिकारी अनिल कवडे आदी उपस्थित होते़जलसंपदा विभागाच्या ५० हजार कोटींच्या प्रकल्पांना मागील काळात मंजुरी देऊन आगाऊ रक्कम अदा करण्यात आली, मात्र प्रकल्प पूर्ण झाले नाहीत़ नियोजनात गडबड झाली़ त्यामुळे वर्षानुवर्षे प्रकल्प कागदावरच राहिले़ शेतकऱ्यांना फायदा झाला नाही़ प्रकल्प अधर्वट राहिले़ त्यातील अनेक प्रकल्पांच्या चौकशा सुरू आहेत़ चौकशांच्या फेऱ्यात विभाग अडकल्याने सुधारित प्रकल्पांना मंजुरी देताना तांत्रिक अडचणी येत आहेत़ त्यांनी घोटाळे केले, ते परिणाम ते भोगत आहेत, असा आरोप महाजन यांनी आघाडी सरकारवर केला़ (प्रतिनिधी)