शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
3
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
4
कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!
5
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
6
कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान
7
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
8
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
9
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
10
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
11
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
12
IPL 2025 : राहुल द्रविडच्या टीममध्ये त्याच्या मित्राची एन्ट्री; राजस्थानच्या फ्रँचायझीचा मोठा निर्णय
13
'जोरात शॉट्स मारुन काचा फोडायचा अन्..';अशोक सराफ 'या' दिग्गजासोबत खेळायचे गल्ली क्रिकेट
14
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!
15
मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल
16
LLC 2024 : दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात! शिखर धवन-रैनाचे संघ भिडणार; जाणून घ्या सर्वकाही
17
HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?
18
कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
19
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
20
Pitru Paksha 2024: पितृपक्षात 'या' पाच ठिकाणी ठेवा दिवा; पितृकृपेबरोबरच होईल लक्ष्मीकृपा!

यवतमाळमधील मारेगावात ५० विद्यार्थ्यांना विषबाधा

By admin | Published: January 12, 2017 4:29 PM

मारेगाव येथील चिंधुजी पुरके आदिवासी माध्यमिक आश्रमशाळेतील तब्बल ५० विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

ऑनलाइन लोकमत
वणी, दि. 12 - मारेगाव येथील चिंधुजी पुरके आदिवासी माध्यमिक आश्रमशाळेतील तब्बल ५० विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या विद्यार्थ्यांना उपचारासाठी मारेगाव येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
दरम्यान, विद्यार्थ्यांना उपचारानंतर सुटी देण्यात आली, अजूनही २० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. हे सर्व विद्यार्थी पाचवी ते दहाव्या वर्गात शिकणारे आहेत. गुरूवारी सकाळी १० वाजता जेवण केल्यानंतर सर्व विद्यार्थी वर्गात बसले. मात्र या विद्यार्थ्यांना अचानक उलट्या आणि मळमळ सुरू झाली. त्यामुळे आश्रमशाळा प्रशासन हादरून गेले. लगेच या विद्यार्थ्यांना मारेगावच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. 
नेमकी विषबाधा कशाने झाली, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. दरम्यान आश्रमशाळेतील अन्न व पाण्याचे नमूने तपासणीसाठी रवाना करण्यात आले आहे. वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी रूग्णालयात जावून विद्यार्थ्यांची विचारपूस केली.