शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

मराठवाड्यात ७० शेतकऱ्यांची आत्महत्या

By admin | Published: January 29, 2016 1:58 AM

मराठवाड्यात नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ७० शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले असून, त्यापैकी एकाही कुटुंबाला अजून सरकारी मदत मिळालेली नाही. पंचनाम्यांच्या संचिका सरकारी दप्तरी पडून

औरंगाबाद : मराठवाड्यात नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ७० शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले असून, त्यापैकी एकाही कुटुंबाला अजून सरकारी मदत मिळालेली नाही. पंचनाम्यांच्या संचिका सरकारी दप्तरी पडून आहेत. २२ जानेवारीपर्यंत ७० आत्महत्यांची नोंद विभागीय आयुक्तालय प्रशासनाकडे झाली आहे. सरत्या आठवड्यातील नोंदी अद्याप प्रशासनाकडे आलेल्या नाहीत. शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून टोकाचे पाऊल उचलले आहे. गतवर्षी ११२० शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची नोंद झाली आहे.कर्ज काढून पेरणीचा जुगार खेळणाऱ्या शेतकऱ्यांवर आस्मानी संकट येतआहे. तर दुसरीकडे जे हातीलागले त्या पिकांना भाव मिळत नसल्याने आत्महत्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. समुपदेशनाचे पथक कागदावरचशेतकऱ्यांचे मनोबल वाढावे यासाठी मानसोपचार तज्ज्ञांचे पथक स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. परंतु हे पथक अजून अस्तित्वात आलेले नाही. अध्यादेश निघून चार महिने झाले. या काळात ४०० शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. (प्रतिनिधी)