शहरं
Join us  
Trending Stories
1
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
2
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
3
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
4
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
5
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
6
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
7
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
8
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
9
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
10
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
11
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
12
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
13
'भाऊ बोलून गळा पकडायचा!' अंकिताने सूरजला केलं टार्गेट, DP चांगलाच भडकला! प्रोमो बघाच
14
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
15
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
16
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
17
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
18
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
19
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
20
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी

स्वतंत्र विदर्भाच्या बाजूने ८० टक्के जनता - श्रीहरी अणे यांचे वक्तव्य

By admin | Published: December 06, 2015 6:21 PM

स्वतंत्र विदर्भ व्हावा की नाही याचे उत्तर केवळ विदर्भातील जनताच देऊ शकते, त्यामुळे या मुद्यावर जनचाचणी घेण्यात यावी, असे वक्तव्य राज्याचे महाधिवक्ता व ज्येष्ठ विधीज्ञ श्रीहरी अणे यांनी केले.

ऑनलाइन लोकमत

नागूपर, दि. ६ - हिवाळी अधिेवेशन सुरू होण्यास अवघा एक दिवस उरला असतानाच स्वंतत्र विदर्भाचा मुद्दा पुन्हा चर्चेत येण्याची चिन्हे आहेत. ' स्वतंत्र विदर्भ व्हावा की नाही याचे उत्तर केवळ विदर्भातील जनताच देऊ शकते, त्यामुळे या मुद्यावर जनचाचणी घेण्यात यावी, असे वक्तव्य राज्याचे महाधिवक्ता व ज्येष्ठ विधीज्ञ श्रीहरी अणे यांनी केले आहे. विशेष म्हणजे अशी जनचाचणी झाल्यास ८० टक्के जनता ही स्वतंत्र विदर्भाच्या बाजूनेच मत देईल, असा दावाही त्यांनी केला.
नागपूरमध्ये ‘विदर्भगाथा’ या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते.  वेगळ्या विदर्भाच्या नावावर तेलंगणाप्रमाणे केवळ हिंसक आंदोलन अभिप्रेत असल्याची टीकाही अणे यांनी केली. 
अणे यांच्या वक्तव्याचे लगेच पडसाद उमटले असून त्यांचे हे वक्तव्य महाराष्ट्रद्रोही असल्याचे सांगत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. ‘अणें यांनी केलेल वक्तव्य अखंड महाराष्ट्राच्या संकल्पनेला तडा देणारे आहे. ते संपूर्ण महाराष्ट्राचे महाधिवक्ता आहेत, विदर्भाचे नाही. त्यामुळे त्यांच्या पदावरच्या व्यक्तीला हे विधान अशोभनीय आहे' असे सांगत राऊत यांनी अणे यांच्या राजीनाम्याची मागणी केली.