शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
5
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
6
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
8
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
9
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
10
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
11
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
12
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
13
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
15
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
16
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
17
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
18
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
19
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस

मुंबईतून वर्षभरात ९२२ अल्पवयीन मुलींचे अपहरण

By admin | Published: January 12, 2016 9:52 AM

मुंबईत अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटना वाढल्या असून, मागच्या वर्षभरात मुंबईतून ९२२ अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याची माहिती समोर आली आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १२ - मुंबईत अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटना वाढल्या असून, मागच्या वर्षभरात मुंबईतून ९२२ अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हेगारीच्या ताज्या आकडेवारीमधून  वर्षभरात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या गुन्ह्यामध्ये एकाएकी वाढ झाल्याचे दिसून येते. 
२०१४ मध्ये मुंबईतून ३०९ मुलींचे अपहरण झाले होते. सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांना अल्पयवीन मुलांच्या बेपत्ता होण्याच्या तक्रारींचा अपहरण म्हणून तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे थेट बेपत्ता मुलांच्या तक्रारीची अपहरण म्हणून नोंद होत असल्याने गुन्ह्यात एकाएकी वाढ झाल्याचे मुंबई पोलिस दलाचे प्रवक्ते आणि उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले. 
पोलिस अपहरणाच्या गुन्ह्याचा गांर्भीयाने तपास करतात तसेच बेपत्ता मुलांना शोधण्यासाठीही तितकीच मेहनत घेतात असे धनजंय कुलकर्णी यांनी सांगितले. १० वर्ष वयोगटाच्या आतील मुलींचे अपहरणाचे प्रमाण अत्यंत अल्प आहे मात्र अल्पवयीन जोडीदारांचे घरातून पळून जाण्याची प्रकरणे अधिक असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितेल.