शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

आदर्श शिक्षकांची पुरस्कार वापसी?

By admin | Published: November 15, 2015 2:30 AM

असहिष्णुतेविरोधातील लेखकांच्या पुरस्कार वापसीवर देशभरात संमिश्र प्रतिक्रिया उमटत असताना, राज्यातील शिक्षकांनीही शासनाविरोधात पुरस्कार वापसीचा विचार सुरू केला आहे.

प्रदीप भाकरे, अमरावतीअसहिष्णुतेविरोधातील लेखकांच्या पुरस्कार वापसीवर देशभरात संमिश्र प्रतिक्रिया उमटत असताना, राज्यातील शिक्षकांनीही शासनाविरोधात पुरस्कार वापसीचा विचार सुरू केला आहे. शिक्षण विभागाच्या अन्यायकारी धोरणाविरोधात आदर्श शिक्षकांनी पुरस्कार परत करावेत. त्यामुळे सरकारचे डोळे उघडतील, अशी शिक्षक संघटनांची अपेक्षा आहे.सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील रमाकांत गटकळ यांनी तीन दिवसांपूर्वी आदर्श शिक्षक पुरस्कार गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे परत केला. शिक्षकांच्या आंदोलनाने व्यापक स्वरूप घेतले, तर राष्ट्रपती पुरस्कारही परत करून शिक्षकांचे प्रश्न राष्ट्रपतीपर्यंत पोहोचू शकतात, अशी या शिक्षकांची भूमिका आहे. सेमाडोह येथील प्रभारी मुख्याध्यापक विजय नकाशे यांचा पंचायतराज समितीने बळी घेतला. ३० किलो तांदूळ कमी आढळल्याचा ठपका ठेवून नकाशे यांना निलंबित करण्यात आले होते. नकाशे यांना हा अपमान सहन न झाल्याने, त्यांनी शाळेतच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)