शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

आकस्मिकता निधीतून काढलेल्या रकमेचा वापर मात्र नगण्यच

By admin | Published: April 14, 2016 1:09 AM

अचानक निर्माण झालेल्या खर्चाची पूर्तता करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेने आकस्मिकता निधीतून रक्कम काढली जाते. २०१४-१५ मध्ये या निधीतून काढलेल्या रकमेचा नगण्य वापर केल्याची धक्कादायक

मुंबई : अचानक निर्माण झालेल्या खर्चाची पूर्तता करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेने आकस्मिकता निधीतून रक्कम काढली जाते. २०१४-१५ मध्ये या निधीतून काढलेल्या रकमेचा नगण्य वापर केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेषत: नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी मोठ्या रकमा या निधीतून काढण्यात आल्या. मात्र, त्यांचा वापर अनुक्रमे १२.२६ टक्के, ६.८७ टक्के आणि १७.१६ टक्के इतकाच करण्यात आला. त्यातील पहिल्या दोन रकमा या आघाडी सरकारच्या काळातील तर नंतरची २ हजार कोटी रुपयांची रक्कम विद्यमान सरकारच्या कार्यकाळातील आहे. अर्थसंकल्पात तरतूद असलेल्या निधीचा वापर आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दोन महिन्यांतच अधिक केला जातो हा आजवरचा अनुभव आहे. सध्याचे सरकारही त्याला अपवाद ठरलेले नाही. शेवटच्या तीन महिन्यांत केलेली खर्चाची विविध विभागांनी कशी घाई केली याची पानभर आकडेवारीच अहवालात देण्यात आली आहे.पुरवणी मागण्या गेल्या काही वर्षांमध्ये कोटीच्या कोटी उड्डाणे घेत आहेत आणि त्यावर टीकाही होत आली आहे. एखाद्या विभागासाठीची मूळ अर्थसंकल्पीय तरतूद शिल्लक असतानाही पुरवणी मागण्यांद्वारे आणखी तरतूद करण्यात आल्याची बाबही अहवालात समोर आली आहे. या विभागांची १६ हजार २२ कोटी रुपयांची तरतूद शिल्लक असताना पुरवणीद्वारे १२ हजार ५८६ कोटी रुपयांची तरतूद करणे अनावश्यक होते, असा शेरा अहवालात मारण्यात आला आहे. (विशेष प्रतिनिधी)आकस्मिकता निधी व त्याचा वापर (रक्कम कोटी रु.मध्ये)निधी मंजुरी दि.विभाग व उद्देशमंजूर निधीवापरलेली रक्कम५ एप्रिल २०१४नैसर्गिक आपत्ती ८५०१०४.१८ (१२.२६%)१३ एप्रिल १४नैसर्गिक आपत्ती १५००१०३.११ (६.८७%)३० आॅगस्ट १४शिक्षण, कला, क्रीडा१.००० (०%)२० नोव्हेंबर १४इतर प्रशासनिक सेवा०.२२०.१६ (७२.७३%)२४ नोव्हेंबर १४वनीकरण व वन्यजीव१००० (०%)१९ जानेवारी १५वनीकरण व वन्य जीव३२.८८ (९६%)२९ जानेवारी १५मोठे, मध्यम सिंचन०.०३०० (०%)२ फेब्रुवारी १५नैसर्गिक आपत्ती निवारण२०००३४३.२३((१७.१६)