शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

आशिष शेलारांची पुन्हा शिवसेनेवर टीका, म्हणाले....

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 09:57 IST

मुंबईकरांचे 300 कोटीचे नुकसान केले असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी यावेळी केला.

मुंबई : शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा 2020-21 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मंगळवारी सादर करण्यात आला. तर या अर्थसंकल्पातून मागील 5 र्षात 25 हजार झाडं तोडण्याची परवानगी देण्यात आल्याचे समोर आले आहे, असा दावा भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केला आहे. तर यावरून त्यांनी पुन्हा शिवसेनेवर टीका केली आहे.

शेलार यांनी ट्वीट करत म्हंटले आहे की, "मुंबई महापालिकेने गेल्या 5 वर्षात मुंबईतील 25 हजार झाडे तोडण्यास परवानगी दिली, असे अर्थसंकल्पात स्वतःच जाहीर केले. त्यावेळी पर्यावरण प्रेम कुठे गेले होते"? असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला. तर 25 हजार झाडे तोडले असताना, मग मग हट्टाने मेट्रो कारशेडचे काम का थांबवले?, तर मुंबईकरांचे 300 कोटीचे नुकसान केले असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी यावेळी केला.

तर यावेळी त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पावरून सुद्धा सत्ताधारी शिवसेनेवर टीका केली आहे. मुंबईला 2030 पर्यंत आपत्ती मुक्त करणार हे फक्त स्वप्न. या अर्थसंकल्पात केवळ 5 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. तर मुंबईकरांना पावसाळ्यातील हाल, पुर परिस्थिती पुन्हा पाहावे लागणार असल्याचा आरोप सुद्धा शेलार यांनी यावेळी केला.